शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

"ही तर ठाणे, नवी मुंबई, मुंबई महानगरपालिकेतील विजयाची पायाभरणी,"

By बाळकृष्ण परब | Updated: January 18, 2021 20:05 IST

Maharashtra Gram Panchayat Election Results Update : सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी आता पूर्ण होत आली आहे. तसेच राज्यातील ग्रामीण राजकारणाचे चित्रही स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजपाला अभूतपूर्व यश मिळालं आहे. कोकणातील जनतेने भाजपाला भरभरून यश दिलं जिलेबी फाफडाचे राजकारण करू पाहत होते, नौटंकी करू पाहत होते. त्याला मालवणी खाजाने उत्तर दिले आहेरत्नागिरी सिंधुदुर्गात केवळ भाजप याचा अर्थ आता नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये केवळ भाजपचाच झेंडा फडकणार

मुंबई - सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी आता पूर्ण होत आली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांना कडवी टक्कर देत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या विजयानंतर भाजपाच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेले भरघोस यश हे नवी मुंबई, ठाणे, मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील भाजपाच्या विजयाची पायाभरणी आहे, असा दावा भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.ग्रामपंयाचत निववडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर आशिष शेलार म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजपाला अभूतपूर्व यश मिळालं आहे. कोकणातील जनतेने भाजपाला भरभरून यश दिलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ ग्रामपंचायतींमध्ये भाजपाचा विजय झाला आहे. तर केवळ २० ठिकाणी शिवसेना जिंकली आहे. रत्नागिरीमध्ये सुमारे ५३६ ग्रामपंचायत सदस्य विजयी झाले आहेत. जिलेबी फाफडाचे राजकारण करू पाहत होते, नौटंकी करू पाहत होते. त्याला मालवणी खाजाने उत्तर दिले आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गात केवळ भाजप याचा अर्थ आता नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये केवळ भाजपचाच झेंडा फडकणार आहे, असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला. कणकवली विधानसभा मतदार संघात ३९ पैकी २७ तर सावंतवाडी १६ पैकी ९ तसेच कुडाळ १५ पैकी ९ अशा एकूण ७० पैकी भाजपाने ४५ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत, तर सेनेला केवळ २० आणि राष्ट्रवादीला एक ग्रामपंचायत जिंकता आली. सिंधुदुर्गात भाजपाचाच आवाज! कोकण म्हणजे "आम्हीच" म्हणणाऱ्यांचे कोकणी माणसाकडून गर्वहरण झाले आहे, असा टोलाही शेलार यांनी शिवसेनेला लगावला आहे.

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारgram panchayatग्राम पंचायत