शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सूर्य-चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकचेच - लक्ष्मण सवदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 06:15 IST

Laxman Savadi : कर्नाटक सरकारतर्फे साजरा केला जाणारा १ नोव्हेंबर राज्योत्सव दिन आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे पाळला जाणारा काळा दिन यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मंत्री एकनाथ शिंदे यांनी काळा दिनासंदर्भात केलेल्या वक्तव्याच्या अनुषंगाने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी बोलत होते.

बेळगाव : बेळगाव हे अखंड कर्नाटकाचा अविभाज्य अंग असून महाराष्ट्रातील नेते कितीही ओरड करत असले तरी चंद्र-सूर्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत बेळगाव कर्नाटकात राहणार, असे ठाम वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव येथे पत्रकार परिषदेत केले आहे.कर्नाटक सरकारतर्फे साजरा केला जाणारा १ नोव्हेंबर राज्योत्सव दिन आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे पाळला जाणारा काळा दिन यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मंत्री एकनाथ शिंदे यांनी काळा दिनासंदर्भात केलेल्या वक्तव्याच्या अनुषंगाने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी बोलत होते. बेळगाव हे कर्नाटकाचे अविभाज्य अंग असल्यामुळेच याठिकाणी सुवर्ण विधानसौध उभारण्यात आली आहे. वर्षातून एकदा याठिकाणी अधिवेशन भरवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नेतेमंडळी बेळगावसंदर्भात जी वक्तव्य करतात ती येथील म. ए. समितीसारख्या संघटना जिवंत राहव्यात म्हणून असतात. महाराष्ट्रातील नेते फक्त आपल्या राजकीय स्वार्थासाठी असे करतात बाकी काही नाही. तरीही राज्योत्सव दिनी म. ए. समितीकडून काही अनुचित प्रकार घडला तर कायद्याच्या चौकटीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सवदी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Karnatakकर्नाटकbelgaonबेळगाव