शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
2
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
3
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
4
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
5
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
6
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत
7
श्रावणात ४ गुरुवार: ४ कामे करा, विश्वास ठेवा; अशक्य शक्य होईल, स्वामी सोबत असतील, भिऊ नकोस…
8
पावसाचे तांडव! घरांमध्ये शिरले पाणी आणि चिखल, गाड्या दबल्या गाळात; थरकाप उडवणारी दृश्ये
9
J&K: ४८ तास, ४ कारवाया अन् ५ दहशतवादी ठार; सुरक्षा दलांना मिळाले मोठे यश
10
पहिला श्रावण गुरुवार: ८ राशींना चौफेर लाभ, भाग्याची साथ; भरघोस भरभराट, स्वामींची अपार कृपा!
11
नवरा-बायकोचा घटस्फोट, नंतर दोघांनाही आवडली एकच मुलगी, एकत्र राहू लागले अन् मग...
12
भारत-सीरिया राजकीय संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात, भारताचा फायदा काय? समजून घ्या
13
वाढदिवसाला बारीक होण्याचा अट्टाहास ठरला जीवघेणा; १६ वर्षांच्या मुलीने 'असं' डाएट केलं अन्...
14
भर रस्त्यात कारचं पार्किंग, स्टेअरिंगवर चक्क कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल...
15
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
16
ज्योतिबा डोंगरावर चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा सुरू; पहा आईचे विलोभनीय रूप!
17
Kamchatka Tsunami : जगाचा छोटासा कोपरा बनला भूकंपाचा अड्डा, एका झटक्यात 'या' १२ देशांना हादरवलं! त्सुनामीचा अलर्ट जारी
18
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
19
महिलेचा कारनामा, एकाच वेळी २० युवकांना लावला चुना; प्रेमात फसवून प्रत्येकाकडून iPhone घेतले, मग...
20
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?

"भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याचं जनतेनं मनोमन ठरवलंय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 16:59 IST

समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे.

संभल- समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये सर्वच जागांवर सपा-बसपा आणि रालोदचं गठबंधन विजय मिळवणार आहे. कारण भारतीय जनता पक्षाला सत्तेतून हद्दपार करण्याचं जनतेनं मनोमन ठरवून टाकलंय. पत्रकारांनी बोलताना नरेश उत्तम म्हणाले, भाजपानं देशाला धोका द्यायचं काम केलं आहे. बेरोजगारांना अद्याप नोकरी दिलेली नाही. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही.स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीही अद्याप लागू करण्यात आलेल्या नाहीत. देशातील शेतकरी आणि बेरोजगार जास्त त्रासलेले आहेत. उत्तर प्रदेशमधल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारनं अद्यापही 15 हजार कोटी रुपयांची भरपाई दिलेली नाही. शेतकऱ्यांनी त्याची मागणी केल्यास त्यांना दिल्लीत लाठीमार सहन करावा लागला. काही महिन्यांपूर्वीच आम्ही फुलपूर, कैराना, गोरखपूर या जागांच्या पोटनिवडणुकीत आणि नूरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव केला आहे. त्यामुळे जनतेला भाजपा सरकार पुन्हा सत्तेत नको आहे, हे स्पष्ट झालेलं आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019