शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

"भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याचं जनतेनं मनोमन ठरवलंय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 16:59 IST

समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे.

संभल- समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये सर्वच जागांवर सपा-बसपा आणि रालोदचं गठबंधन विजय मिळवणार आहे. कारण भारतीय जनता पक्षाला सत्तेतून हद्दपार करण्याचं जनतेनं मनोमन ठरवून टाकलंय. पत्रकारांनी बोलताना नरेश उत्तम म्हणाले, भाजपानं देशाला धोका द्यायचं काम केलं आहे. बेरोजगारांना अद्याप नोकरी दिलेली नाही. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही.स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीही अद्याप लागू करण्यात आलेल्या नाहीत. देशातील शेतकरी आणि बेरोजगार जास्त त्रासलेले आहेत. उत्तर प्रदेशमधल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारनं अद्यापही 15 हजार कोटी रुपयांची भरपाई दिलेली नाही. शेतकऱ्यांनी त्याची मागणी केल्यास त्यांना दिल्लीत लाठीमार सहन करावा लागला. काही महिन्यांपूर्वीच आम्ही फुलपूर, कैराना, गोरखपूर या जागांच्या पोटनिवडणुकीत आणि नूरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव केला आहे. त्यामुळे जनतेला भाजपा सरकार पुन्हा सत्तेत नको आहे, हे स्पष्ट झालेलं आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019