शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

Lok Sabha Election 2019: ‘पार्थ’ही मागे फिरेल, ‘सुप्रियाताई’ही पडतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 07:05 IST

चंद्रकांत पाटील यांची भविष्यवाणी

गडहिंग्लज (जि.कोल्हापूर) : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारला जमले नाही ते आम्ही चार वर्षात करून दाखविले आहे. त्यामुळे खोटे बोलून मते मिळणार नाहीत हे उमगल्यामुळेच शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली आहे. पहिल्यावेळीच पराभव पत्करून राजकीय कारकीर्दीची सुरूवात करता येणार नाही म्हणून ‘पार्थ’देखील मागे फिरेल. पराभव समोर दिसतानाही सुप्रियाताई सुळे लढतील. मात्र, त्याही पडतील अशी भविष्यवाणी राज्याचे महसूलमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरूवारी केली.गडहिंग्लज शहराच्या हद्दवाढीला मंजुरी मिळवून दिल्याबद्दल महसूलमंत्री पाटील यांच्यासह ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचा नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांच्याहस्ते गुरुवारी सत्कार झाला. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, २०२२ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आहे. तोपर्यंत जनतेला सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे. त्यानंतरच माणसांच्या विकासावर पैसे खर्च करता येतील.रस्तेबांधणी, मेट्रो व बुलेट ट्रेनबरोबरच अर्धवट राहिलेली धरणे पूर्ण करून कोरडवाहू शेती ओलिताखाली आणण्याबरोबरच शेतीमजुरीचा कामाचा रोजगार हमीच्या कामात समावेश करून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवारchandrakant patilचंद्रकांत पाटील