शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'पतीनं एनडीएला मत न दिल्यास त्याला उपाशी ठेवा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 15:34 IST

नितीश कुमारांचा महिला मतदारांना सल्ला

मधुबनी: तुमच्या पतीनं एनडीएला मतदान न केल्यास त्यांना जेवण देऊ नका. त्यांना उपाशीच ठेवा, असा सल्ला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांना दिला. तुमच्या पतींना एनडीएला मतदान करण्यास सांगा. त्यांनी एनडीएला मतदान न केल्यास त्यांना जेवायला देऊ नका. दिवसभर त्यांना उपाशीच राहू दे, असं नितीश कुमार म्हणाले.  ते मधुबनीत एका प्रचारसभेत येथे बोलत होते. झांझरपूर लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या मधुबनीमध्ये 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर नितीश यांनी अंधाराथरीमध्ये महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं. मोदी देशात आणि देशाबाहेर अनेक आव्हानांचा सामना करत आहेत. या परिस्थितीत काम करताना त्यांनी जगभरात देशाची मान उंचावली. जगातल्या अनेक देशांकडून त्यांचा सन्मान होत आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी मोदींचं कौतुक केलं.यावेळी नितीश यांनी राष्ट्रीय जनता दलावर शरसंधान साधलं. लालू-राबडी यांच्या सत्ताकाळातले काळे दिवस लक्षात ठेवा आणि संयुक्त जनता दल-भाजपा सरकारनं केलेली विकासकामं विसरू नका, असं नितीश म्हणाले. महाआघाडी जाती-धर्माच्या आधारावर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सत्ता मिळवायची आणि बिहारच्या जनतेला लूटायचं हेच महाआघाडीचं ध्येय असल्याची टीका त्यांनी केली.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019jhanjharpur-pcझांझरपूरNitish Kumarनितीश कुमारJanta Dal Unitedजनता दल युनायटेड