शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

दलित, मुस्लिम, आदिवासी हे अनेक भारतीयांच्या खिजगणतीत नाहीत - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 06:53 IST

Rahul Gandhi, Yodi Adityanath News: आदित्यनाथ सरकारवर केली टीका

नवी दिल्ली : भारतीयांपैकी अनेक जण दलित, मुस्लिम, आदिवासी यांना खिजगणतीत धरत नाहीत. त्यांना माणूस म्हणून नीट वागणूक देत नाहीत, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले. त्यामुळेच हाथरसमध्ये कोणावरही बलात्कार झालेला नाही, असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व पोलीस करू शकतात, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली.

गांधी म्हणाले, ‘हाथरसमध्ये बलात्कार झालेल्या दलित मुलीला योगी आदित्यनाथ किंवा पोलीस, तसेच अनेक भारतीय नागरिकांच्या लेखी काडीचेही महत्त्व नाही. त्यामुळे ते तिच्यावर झालेल्या अत्याचाराची दखल घेत नाहीत. दलित, मुस्लिम, आदिवासींना माणूस म्हणून चांगली वागणूक मिळत नाही, ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे.’ दलित मुलीवर बलात्कार झाला, असे नमूद करणाऱ्या बातम्या वारंवार छापून येत आहेत. तशा बातम्यांचा हवाला राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटसोबत दिला.पीडितेच्या कुटुंबाला हवा न्यायआम्हाला कोणतीही भरपाई नको, फक्त न्याय हवा, अशी मागणी हाथरसमधील दलित मुलीच्या कुटुंबियांनी राहुल व प्रियांका गांधी यांच्याकडे केली होती. दलित मुलीच्या कुटुंबियांना भेटण्यापासून राहुल व प्रियांका गांधी यांना एकदा उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून त्यांना दिल्लीला परत पाठविले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना हाथरसला जाऊन दलित मुलीच्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीyogi adityanathयोगी आदित्यनाथ