शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

भाजपा करतेय घटनात्मक हक्कांची पायमल्ली : गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 06:20 IST

भाजप घटनात्मक हक्क पायदळी तुडवीत आहे, असा आरोप करून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मणिपूरच्या पत्रकारांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली तुरुंगात डांबण्याच्या मणिपूरमधील भाजप सरकारचा निषेध केला.

नवी दिल्ली : भाजप घटनात्मक हक्क पायदळी तुडवीत आहे, असा आरोप करून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मणिपूरच्या पत्रकारांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली तुरुंगात डांबण्याच्या मणिपूरमधील भाजप सरकारचा निषेध केला.विरोधकांची गळचेपी करण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर करण्याचा आणखी एक प्रयत्न होय. गेल्या काही महिन्यांपासून भाजप सरकार जनतेच्या घटनात्मक हक्कांवर गदा आणीत आहेत, असे राहुल गांधी यांनी मणिपूरचे पत्रकार किशोर चंद्र वांगखेम यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. इम्फाळमधील एका स्थानिक वृत्तवाहिनीत वांगखेम हे होते. डिसेंबर २०१८ मध्ये त्यांना रासुकाखाली एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले होते.हिंसाचार करून कायदा हातात घेणाऱ्या शक्तींना रोखण्याऐवजी सरकारच्या उत्तरदायित्वाबाबत जाब विचारणाºयांना तुरुंगात डांबले जात आहे, हे दुर्दैवी आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९