शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

देशात भाजपची तानाशाही, विरोधकांनी एकत्र यायला हवं: संजय राऊत

By मोरेश्वर येरम | Updated: December 26, 2020 10:45 IST

देशात विरोधीपक्षाची दुर्दशा झाल्याचं म्हणतं 'सामना'च्या अग्रलेखात आज काँग्रेसवर टीका करण्यात आली आहे.

ठळक मुद्देविरोधी पक्षांनी मोदींविरोधात एकत्र येण्याची गरज असल्याचं राऊत म्हणालेभाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना केंद्र सरकारकडून पाठबळ मिळत नसल्याचा आरोपशरद पवारांच्या नेतृत्वाला देशात मान्यता असल्याचं केलं वक्तव्य

मुंबई"देशात भाजपची सत्ता नसलेल्या राज्यातील सरकारांना केंद्र सरकारकडून कोणतंही पाठबळ दिलं जात नाहीय. भाजपची तानाशाही सुरू आहे. या तानाशाही विरोधात डाव्या-उजव्यांनी एकत्र यायला हवं", अस आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. 

देशात विरोधीपक्षाची दुर्दशा झाल्याचं म्हणतं 'सामना'च्या अग्रलेखात आज काँग्रेसवर टीका करण्यात आली आहे. याबाबत विचारलं असता संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली. "देशात शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वगळता इतर विरोधी पक्ष संपूर्ण ताकदीने लढताना दिसत नाही. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी हे बरोबरीचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाला देशात सर्वमान्यता आहे. त्यामुळे देशात नेतृत्वाची वाणवा आहे असं नाही. भाजपला आव्हान देण्यासाठी एकत्र येऊन मजबूत संघटना निर्माण करण्यात गरज आहे", असं राऊत म्हणाले. 

ही विरोधी पक्षाचीच दुर्दशा, संजय राऊतांचा काँग्रेसवर बाण; राज्यात पडसाद उमटणार?

केंद्राकडून दुय्यम वागणुकीचा आरोप"राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. सरकार चालविण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. केंद्र सरकार पुरेशी मदत करत नाही. त्यामुळे मोदींना पराभूत करायचं असेल तर विरोधी पक्षांना एकत्र यावचं लागेल. अनेक पक्ष भाजपच्या विरोधात निवडणूक लढवून सत्तेत देखील आले आहेत किंवा विरोधी पक्षात मजबुतीनं उभे आहेत. अशा सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला तरच भाजपला धडा शिकवता येईल", असं राऊत म्हणाले.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपा