शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

“पूर येणे हा दैवी प्रकोप, पीडितांना भेटायला जाणार नाही”; केंद्रीय मंत्र्यांचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 16:03 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही बिहारमध्ये पूरस्थिती बिकट आणि भयावह बनली आहे.

पाटणा: दरवर्षीप्रमाणे यंदाही बिहारमध्ये पूरस्थिती बिकट आणि भयावह बनली आहे. अनेकांना याचा फटका बसलाय. मात्र, अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये सहभागी झालेले केंद्रीय खाद्य आणि प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस यांनी अजब तर्कट केले असून, पूर येणे हा देवाचा कोप आहे, असे सांगत पूरग्रस्त भागातील पीडितांना भेटायला जाण्यास त्यांनी चक्क नकार दिला. (bihar pashupati paras says he will not meet people suffering from floods)

अटकेनंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले...

केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर पशुपती कुमार पारस प्रथमच बिहारमध्ये गेले होते. आपला संसदीय मतदारसंघ हाजीपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना पारस म्हणाले की, पूर येणे हा देवाचा प्रकोप आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये पूर येतात. एवढेच नव्हे, तर प्रत्येक वर्षी बिहारमध्ये पूर येतो. पूरग्रस्तांना भेटायला गेले पाहिजे, असे मला वाटत नाही, असे पारस यांनी म्हटले आहे. 

नेपाळशी चर्चा करणे महत्त्वाचे

बिहारमध्ये येणाऱ्या पूराचे मुख्य कारण नेपाळ आहे. बिहारमधील पूरस्थिती नियंत्रणात आणायची असेल, तर नेपाळशी चर्चा करायला हवी. तसेच प्रत्येक वर्षी पूराचा सामना बिहारला करावा लागत असल्याने पीडितांना हरसंभव मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे पारस यांनी स्पष्ट केले. 

“१४ महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा काय?”; भाजपची विचारणा

दरम्यान, पुतण्या चिराग पासवान याच्याशी मोठे राजकीय मतभेद झाल्यानंतर बिहामधील राजकीय वातावरण तापले होते. यानंतर लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पारस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. चिराग पासवान हे राम विलास पासवान यांच्या संपत्तीचे वारस असू शकतात. मात्र, त्याचा उत्तराधिकारी मीच आहे, असे पारस यांनी म्हटले होते. या घडामोडींनंतर पारस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देत भाजपने घटक पक्षाला खुष ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. 

टॅग्स :BiharबिहारCentral Governmentकेंद्र सरकार