शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

दलितांवरील अत्याचार काँग्रेसचा प्रचारात मुख्य मुद्दा; सरकारवर दडपण निर्माण करण्याचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 23:34 IST

Hathras Gangrape, Congress, Yogi Adityanath News: राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री योगी यांच्यावर थेट आरोप केला की, ‘‘सरकारच्या इशाऱ्यावरून पीडितांना नव्हे तर आरोपींना मदत केली जात आहे.

शीलेश शर्मानवी दिल्ली : हाथरस येथील कथित सामूहिक बलात्काराच्या घटनेवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार हल्ला करताना पीडित कुटुंबाला न्याय देण्याऐवजी योगी सरकार आरोपींना संरक्षण देण्याचे काम करीत असल्याचा आरोप केला. लोकांनी बाहेर पडून सरकारवर दडपण निर्माण करावे, असे आवाहन त्यांनी केले.

‘स्पीक अप इंडिया’ मालिकेत राहुल गांधी यांनी व्हिडिओ जारी करून म्हटले की, ‘‘समाजात परिवर्तन घडवायचे आहे. कारण आमच्या माता, भगिनींवर या देशात अन्याय केला जात असून त्याविरोधात देशभर आवाज बुलंद झाला पाहिजे.’’ राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री योगी यांच्यावर थेट आरोप केला की, ‘‘सरकारच्या इशाऱ्यावरून पीडितांना नव्हे तर आरोपींना मदत केली जात आहे. सरकारचे काम अपराध्यांच्या संरक्षणाचे नाही, त्यांना तुरुंगात टाकण्याचे आहे. दुर्दैवाने असे होत नाही आणि त्यामुळेच मला हाथरसला जाण्यापासून अडवण्यात आले. ही वेळ एकत्र येण्याची आहे, म्हणजे एक पाऊल परिवर्तनाच्या दिशेने पडू शकेल.’’ राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही टिष्ट्वटरवर म्हटले की, ‘‘महिलांवरील अत्याचारांत वाढत आहेत, पीडित महिलांचा आवाज ऐकण्याऐवजी त्यांना बदनाम करणे, त्यांच्यावरच आरोप करणे लाजिरवाणे कृत्य आहे.’’

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसyogi adityanathयोगी आदित्यनाथ