शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

दलितांवरील अत्याचार काँग्रेसचा प्रचारात मुख्य मुद्दा; सरकारवर दडपण निर्माण करण्याचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 23:34 IST

Hathras Gangrape, Congress, Yogi Adityanath News: राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री योगी यांच्यावर थेट आरोप केला की, ‘‘सरकारच्या इशाऱ्यावरून पीडितांना नव्हे तर आरोपींना मदत केली जात आहे.

शीलेश शर्मानवी दिल्ली : हाथरस येथील कथित सामूहिक बलात्काराच्या घटनेवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार हल्ला करताना पीडित कुटुंबाला न्याय देण्याऐवजी योगी सरकार आरोपींना संरक्षण देण्याचे काम करीत असल्याचा आरोप केला. लोकांनी बाहेर पडून सरकारवर दडपण निर्माण करावे, असे आवाहन त्यांनी केले.

‘स्पीक अप इंडिया’ मालिकेत राहुल गांधी यांनी व्हिडिओ जारी करून म्हटले की, ‘‘समाजात परिवर्तन घडवायचे आहे. कारण आमच्या माता, भगिनींवर या देशात अन्याय केला जात असून त्याविरोधात देशभर आवाज बुलंद झाला पाहिजे.’’ राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री योगी यांच्यावर थेट आरोप केला की, ‘‘सरकारच्या इशाऱ्यावरून पीडितांना नव्हे तर आरोपींना मदत केली जात आहे. सरकारचे काम अपराध्यांच्या संरक्षणाचे नाही, त्यांना तुरुंगात टाकण्याचे आहे. दुर्दैवाने असे होत नाही आणि त्यामुळेच मला हाथरसला जाण्यापासून अडवण्यात आले. ही वेळ एकत्र येण्याची आहे, म्हणजे एक पाऊल परिवर्तनाच्या दिशेने पडू शकेल.’’ राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही टिष्ट्वटरवर म्हटले की, ‘‘महिलांवरील अत्याचारांत वाढत आहेत, पीडित महिलांचा आवाज ऐकण्याऐवजी त्यांना बदनाम करणे, त्यांच्यावरच आरोप करणे लाजिरवाणे कृत्य आहे.’’

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसyogi adityanathयोगी आदित्यनाथ