शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

Aasam Assembly Elections: "रिकामी तिजोरी भरण्यासाठी काँग्रेसला कोणत्याही पद्धतीने हवी आहे सत्ता" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 06:58 IST

पंतप्रधान मोदी यांची टीका : राज्यातील विकासाचा वाचला पाढा 

बोकाघाट (आसाम) : देशात आणि राज्यात विविध भागांत प्रभाव कमी होत असलेल्या काँग्रेसची तिजोरी आता रिकामी झाली आहे. त्यामुळे ती भरण्यासाठी ते कोणत्याही प्रकारे सत्तेत येऊ इच्छितात. यासाठी ते कोणाशीही तडजोड करू शकतात, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे विरोधकांवर हल्लाबोल केला. 

रालोआच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येथे एका सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, जेव्हा केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी काँग्रेसची सरकारे होती तेव्हा आसामकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. त्यावेळी राज्यातील लोकांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले नाही. आज केंद्रात आणि राज्यात डबल इंजिन सरकार असल्याने आसाम विकासाच्या मार्गावर आहे. महामार्गांचे काम दुप्पट वेगाने सुरू आहे. कारण, राज्य सरकारही आसामला देशाशी जोडत आहे. आता प्रत्येकाला छत आणि प्रत्येक घरात पाणी असे कामे वेगाने होत आहेत. ते म्हणाले की, या लोकांना खोटे आश्वासने देण्याची, खोटे जाहीरनामे बनविण्याची सवय झाली आहे. काँग्रेस म्हणजे खोट्या जाहीरनाम्याची हमी. काँग्रेस म्हणजे भ्रम, अस्थिरता, बॉम्ब, बंदूक आणि नाकेबंदी यांची हमी. स्वत:ला धर्मनिरपेक्ष सांगणारा हा पक्ष आसाम, प. बंगाल आणि केरळमध्ये धार्मिक आधारावर बनलेल्या पक्षांसोबत मैत्री करत आहे. झारखंड, बिहार, महाराष्ट्रात ज्यांच्यासोबत यांची आघाडी आहे ते प. बंगालमध्ये यांच्याविरुद्ध प्रचार करत आहेत. 

त्यांची मैत्री केवळ खुर्चीशी आहे

मोदी म्हणाले की, भाजपच्या नेतृत्वात रालोआ सरकार सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास या धोरणानुसार पुढे जात आहे. मात्र, आजच्या काँग्रेस नेत्यांना केवळ सत्ता हवी आहे. मग ती कोणत्याही प्रकारे मिळाली तरी चालेल. खरे तर काँग्रेसची तिजोरी रिकामी झाली आहे. ती भरण्यासाठी त्यांना कशीही सत्ता हवी आहे. काँग्रेसची मैत्री केवळ खुर्चीशी आहे. त्यांच्याकडे ना नेतृत्व आहे ना दृष्टी. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देण्यात आलेल्या पाच आश्वासनांचा उल्लेख करुन ते म्हणाले की, ५० वर्षांपर्यंत आसाममध्ये राज्य करणारे लोक आजकाल राज्याच्या जनतेला पाच आश्वासनांची हमी देत आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी