शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

प्राचीन अवशेषासाठी प्रयत्न, बुजलेल्या वाघेश्वर मंदिर परिसरात कार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 03:05 IST

मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरातील पश्चिम पट्ट्यामध्ये असलेले वाघेश्वर हे गाव पवना धरणाच्या पाण्यात बुडाले आहे. पुण्यातील बारा मावळा परिवारातर्फे ज्या वस्तू मातीमध्ये गाडल्या गेल्या होत्या. त्या वस्तूंचे खोदकाम करून वस्तू मंदिराच्या शेजारी आणून ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. संपूर्ण मंदिर जीर्ण अवस्थेत असले, तरी त्याच्या अवशेषांवरून त्याचे तत्कालीन वैभव जाणवत आहे.

पवनानगर - मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरातील पश्चिम पट्ट्यामध्ये असलेले वाघेश्वर हे गाव पवना धरणाच्या पाण्यात बुडाले आहे. पुण्यातील बारा मावळा परिवारातर्फे ज्या वस्तू मातीमध्ये गाडल्या गेल्या होत्या. त्या वस्तूंचे खोदकाम करून वस्तू मंदिराच्या शेजारी आणून ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. संपूर्ण मंदिर जीर्ण अवस्थेत असले, तरी त्याच्या अवशेषांवरून त्याचे तत्कालीन वैभव जाणवत आहे.तरी यासाठी पुरातन विभागाला बारा मावळा परिवारातील सदस्यांनी कळवले असून, जीर्ण झालेल्या वस्तू एखाद्या चांगल्या ठिकाणी ठेवण्यासाठी लवकरात लवकर परवानगी देण्यात यावी, यासाठी बारा मावळा परिवारातर्फे विनंती केली आहे. या वेळी बारा मावळा परिवाराचे सदस्य महेश कदम, नवनाथ पायगुडे, किरण खामकर, महेंद्र फाले व वाघेश्वर गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.त्या वेळी वाघेश्वर गावाचे व इतर अनेक गावांचे विविध ठिकाणी स्थलांतर करण्यात आले, तर वाघेश्वर गावाचे शेजारी असलेल्या मोकळ्या जागेवर स्थलांतर करण्यात आले आहे. गावामध्ये प्राचीन काळातील एक शंकराचे मंदिर होते, ते ज्या वेळी धरणामध्ये पाण्याची साठवणूक केली. त्या वेळी शंकराचे मंदिर पाण्यात बुडून गेले आहे; परंतु दर वर्षी एप्रिल व मे महिन्यामध्ये धरणाच्या पाण्याची पातळी कमी होते त्या वेळी मंदिराच्या काही दुर्मिळ वस्तू जीर्ण अवस्थेत त्या ठिकाणी पहावयास मिळतात. त्यासाठी परिसरातील अनेक नागरिक दर्शनासाठी येतात.मंदिराचा गाभारा, मोडकळीस आलेला कळस, मंदिराच्या सभामंडपाचे अवशेष, मंदिर परिसरातल्या विरगळी आणिसमाध्या तर गाडलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. तर या वेळी बारा मावळा परिवाराचे सदस्य बोलताना सांगत होते, की जसे किल्ल्याचा ठेवा आपण जपत असतो, तसा या मंदिराचा पण ठेवा जपण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्नकरणार आहे.उन्हाळा आला की धरणातील पाणीसाठा कमी होतो. त्यानंतर वाघेश्वर मंदिराचे दर्शन घडते. परंतु, यातील पुरातन अवशेष याची जोपासना व्हावी यासाठी पुरातत्त्व विभागाकडे बारा मावळ संघटना पाठपुरावा करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या