शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पिंपरी-चिंचवड शहरात हिवाळ्यातही जाणवतेय पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 03:31 IST

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे हिवाळ्यातही पाणीटंचाई जाणवत असून, उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र होऊ नये, म्हणून जलसंपदा विभागाने महापालिकेला पत्र पाठविले आहे. ‘गेल्या वर्षीपेक्षा अधिक पाणी उपसा करू नये, पाणी जपून वापरावे, अशा सूचना केल्या आहेत.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे हिवाळ्यातही पाणीटंचाई जाणवत असून, उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र होऊ नये, म्हणून जलसंपदा विभागाने महापालिकेला पत्र पाठविले आहे. ‘गेल्या वर्षीपेक्षा अधिक पाणी उपसा करू नये, पाणी जपून वापरावे, अशा सूचना केल्या आहेत.महापालिकेस मावळातील पवना धरणातून पिण्याचे पाणी पुरविले जाते. धरणातून नदीत सोडून हे पाणी रावेत येथील जलउपसा केंद्रातून शहरातील पाण्याच्या टाक्यांत नेले जाते. तेथून जलवाहिन्यांतून नागरिकांपर्यंत पोहोचविले जाते. पवना धरणातून दिवसाला ४७० पाणी उचलले जाते. शहराची लोकसंख्या साडेबावीस लाखांवर पोहोचली आहे. समाविष्ट गावांतही मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प साकारत आहेत. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची ओरड सुरू आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाºयांनीही प्रशासनास धारेवर धरले आहे. उपमहापौर शैलजा मोरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.- जलसंपदा विभागाने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागास पत्र दिले आहे. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासू नये, याची काळजी आत्तापासूनच घेणे गरजेचे असून, आरक्षित कोट्याशिवाय अधिक पाणी उचलू नये, मंजूर कोटाच उचलावा अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे पिण्याचे पाणी जपून वापरावे लागणार आहे.

टॅग्स :Waterपाणीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड