शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

चोवीस तासांत ५९ मिमी पाऊस , पवना धरणातून विसर्ग वाढविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:32 IST

पिंपरी-चिंचवड आणि मावळात गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून, परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड आणि मावळात गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून, परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. नदीकाठची अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. पवना धरणातून विसर्ग वाढविल्याने पवना नदीला पूर आला असून, शिवली गावाचा पूल पाण्याखाली गेला आहे. धरणातून सहा दरवाजे एक फुटाने उघडून ४५७० क्युसेक्सने व हायड्रो गेटद्वारे १४०० क्युसेक्सने असा ५९७० क्युसेक्सने विसर्ग सुरू केला.पिंपरी-चिंचवड परिसरातील पवनेला पूर आला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर वाढल्यास आवशक्यतेनुसार पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती शाखा अभियंता मनोहर खाडेयांनी सांगितले आहे. पुरामुळेशिवली पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे शिवली, भडवली, धनग्वान, येलघोल, काटेवाडी, येवलेवाडी या सर्व गावातील लोकांना काले कॉलनी बाजारपेठेत येता येत नाही. पावसामुळे शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Damधरण