शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

टोलमाफीचे आश्वासन खोटे

By admin | Updated: April 24, 2017 04:46 IST

टोलमाफीचे आश्वासन हे इतर आश्वासनांप्रमाणे खोटे ठरले आहे असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग

किवळे : टोलमाफीचे आश्वासन हे इतर आश्वासनांप्रमाणे खोटे ठरले आहे असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि जुन्या महामार्गावरील टोल बंद करण्यासाठी पक्षाच्या वतीने रविवारी किवळे येथे आंदोलन करण्यात आले.मूळ भांडवलावरचा परतावा, कार्यालयीन खर्च, दुरुस्ती, देखभाल, सुविधा खर्च या सर्व बाबीशिवाय पुढील दोन वर्षांचा देखभाल, हा सर्व खर्च या टोल वसुलीच्या उद्दिष्ट असलेल्या ४३३० कोटींत गृहीत धरलेला आहे. असे असतानाही हा टोल एक एप्रिलपासून वाढवला असून, हा टोल अजून दोन वर्षे चालू राहणार असल्याचे शासनाचे म्हणणे असल्याचे नमूद केले आहे. महामार्गावरील गतवर्षाची टोलवसुली अनुक्रमे ४८३ कोटी व १९६ कोटी आहे. म्हणजेच येत्या दोन वर्षांत जनतेच्या खिशातून अंदाजे १४०० कोटी रुपये टोल जमा होईल. कंत्राटदाराच्या सोयीचा टोल रद्द करा आणि सदोष करार करणाऱ्यावर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात समन्वयक मुकुंद किर्दत, आनंद यादव, अय्याज सय्यद, आशुतोष शिपलकर , चंद्रकांत पानसे, संदीप सोनावणे, अभिजीत मोरे, चेतन बेंद्रे, राजेश चौधरी, गजानन भोसले, वहाब शेख, विक्रम गायकवाड आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)