शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
2
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
3
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
4
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
5
त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...”
6
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
7
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
8
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
9
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
10
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
11
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
12
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
13
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
14
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
15
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
16
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट
17
Life Lesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
18
जामताडा बनण्याच्या मार्गावर 'हे' शहर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
19
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
20
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा

Sant Tukaram Maharaj palkhi 2025: दिंड्या अडवल्या, मानाचे अश्वही सोडले नाहीत; पोलीस - वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक

By विश्वास मोरे | Updated: June 18, 2025 15:11 IST

पोलिसांनी दिंड्या पोलिसांनी अडवल्या, मानाचे अश्वही अडवले त्यामुळे वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे

देहूगाव: संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या आगमनापूर्वी मुख्य प्रवेशद्वारातून सोडण्यात येणाऱ्या दिंड्या पोलिसांनी अडवल्या होत्या. मानाचे अश्वही पोलीस यंत्रणेने अडवलेले वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देहूगाव येथे मोठ्या प्रमाणावर वारकऱ्यांची गर्दी झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोहळ्याला उपस्थित राहणार असलेले दुपारी एक वाजल्यापासूनच मंदिर आवारातील सुरक्षा कडक करण्यात आली आहे.  त्यामुळे ठिकठिकाणी तपासणी नाके उभारले आहे. दुपारी अडीचच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचा ताफा येणार असल्याने मुख्य प्रवेशद्वारातून दिंड्यांना जाणे थांबवले होते. सोहळ्यातील मानाचे अश्व आणि माई दिंडी प्रवेशद्वारावर आल्यानंतर त्यांना सोडण्यात आले नाही. पोलीस आणि वारकरी यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. सुमारे 15 ते 20 मिनिटं अश्वांना मंदिराच्या प्रवेशद्वारावरच थांबून ठेवले होते. त्यामुळे वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

मंदिर दर्शनही थांबवले 

पालखी सोहळ्यानिमित्त वारकरी देहू देऊन मुख्य मंदिरात दर्शन घेत असतात त्यानुसार आज सकाळपासूनच या ठिकाणी दर्शनाला गर्दी झाली होती. मात्र अडीचच्या सुमारास पोलिसांनी मंदिरात येणाऱ्या दिंड्या आणि वारकरी यांना थांबवले होते. विश्वस्त आणि गावकऱ्यांनी मध्यस्थी केलेले पोलिसांनी अर्जदासांनी अश्वांना मंदिराच्या आवारात सोडले. 

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Sant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५Pandharpurपंढरपूरdehuदेहू