शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

'तो प्रसंग आठवला तरी अंगावर काटा येतो...' इर्शाळवाडीच्या दुर्घटनेने भाजे गाव दुर्घटनेला उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 11:43 IST

या दुर्घटनेमुळे मावळ तालुक्यातील भाजे गावात १९८९ मध्ये झालेल्या डोंगर खराळ दुर्घटनेच्या घटनेची सर्वांना आठवण झाली...

- विशाल विकारी

लोणावळा (पुणे) : मुसळधार पावसाने खालापूर तालुक्यामधील इर्शाळवाडी गावात भुस्खलन होऊन ३० हून अधिक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते. या दुर्घटनेमुळे मावळ तालुक्यातील भाजे गावात १९८९ मध्ये झालेल्या डोंगर खराळ दुर्घटनेच्या घटनेची सर्वांना आठवण झाली. २३ जुलै १९८९ या दिवशी सकाळी सहाच्या सुमारास डोंगरावरील दगड व माती भाजे गावावर काळ बनून आले. तब्बल ३९ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला होता. तो प्रसंग आठवला तरी अंगावर काटा येतो, अशी भावना या घटनेचे प्रत्यक्षदर्शी नंदकुमार पदमुले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

पदमुले म्हणाले, ही घटना घडली तेव्हा मी लहान होतो. सकाळी गावातील काही घरांवर खराळ पडल्याचे समजताच मी घरातून पळत सुटलो, घटना पाहिली व लोणावळा ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यासाठी पळत निघालो. कार्ला फाटा दरम्यान एका टेम्पोला हात केला व लोणावळा गाठला. त्याचवेळी लोणावळा धरण ओव्हरफ्लो झाल्याने लोणावळ्यात पाणी शिरले होते. आयएनएस शिवाजी व पोलिस यंत्रणा त्याठिकाणी बचाव कार्य करत होते. त्यांना भाजे गावातील माहिती दिल्यानंतर ती सर्व यंत्रणा गावात आली. त्यांनी बचावकार्य सुरू केले. मातीचे ढिगारे व दगड बाजूला करत एकएक मृतदेह व जखमी यांना बाहेर काढले जात होते. आभाळ फाटल्यासारखा कोसळणारा पाऊस व त्यामध्ये गावातील नागरिकांचा आक्रोश मन सुन्न करणारा होता.

टॅग्स :lonavalaलोणावळाPuneपुणे