शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मोबाईलवर बोलणे पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 03:00 IST

वाहतूक पोलीस तसेच स्वयंसेवी संस्था यांच्या वतीने वेळोवेळी जनजागृती केली जात आहे. वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात येतात, तरीही वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. पिंपरी वाहतूक पोलिसांनी विविध चौकांत थांबून मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्यांचे वाहन चालविण्याचे परवाने काढून घेतले. काही वाहनचालकांकडून दंड वसुली केली.

पिंपरी : वाहतूक पोलीस तसेच स्वयंसेवी संस्था यांच्या वतीने वेळोवेळी जनजागृती केली जात आहे. वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात येतात, तरीही वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. पिंपरी वाहतूक पोलिसांनी विविध चौकांत थांबून मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्यांचे वाहन चालविण्याचे परवाने काढून घेतले. काही वाहनचालकांकडून दंड वसुली केली.वेळोवेळी वाहनचालकांना सांगूनही त्यांच्यात सुधारणा घडून येत नाही. मागील आठवड्यात वाहतूक नियमांचे योग्य प्रकारे पालन करणाºया वाहनचालकांना थांबवून वाहतूक पोलिसांनी त्यांचे कौतुक केले. हेल्मेट आहे, सिग्नलला थांबतात, अशा वाहन चालकांच्या दुचाकींना वाहतूक पोलिसांनी स्वत: स्टिकर लावले. वाहतूक नियमांचे पालन करा, सुरक्षित रहा असा संदेश पोलिसांनी दिला. मोबाईलवर बोलत वाहन चालविणाºया वाहनचालकांना थांबवून अशा प्रकारे मोबाईलवर बोलत वाहन चालविणे धोकादायक ठरू शकते. अपघातास निमंत्रण देऊन जिवावर बेतणारे ठरू शकते. असे सांगूनही राजरोसपणे मोबाईलवर बोलत वाहन चालविणाºया वाहन चालकांवर कारवाई करण्याची मोहीम दोन दिवसांपूर्वी वाहतूक शाखेने हाती घेतली.या मोहिमेत १५ जणांचे वाहन चालविण्याचे परवाने जप्त करण्यात आले आहेत. वाहतूक विभाग पोलीस उपायुुक्त कार्यालयाकडे हे परवाने पाठविण्यात आले असून त्यांच्यामार्फत हे परवाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) पाठविले जातात. आरटीओ कार्यालयाकडून असे परवाने रद्दहोऊ शकतात. मोबाईलवरबोलत वाहन चालविणाºयांना तत्काळ २०० रूपये दंड केला जातो. अशी दंडाची रक्कमही अनेक वाहन चालकांकडून वसूल करण्यात आली आहे.

टॅग्स :MobileमोबाइलRto officeआरटीओ ऑफीसCrimeगुन्हा