शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

मोदींनी नऊ वर्षांत शेतकऱ्यांसाठी काय केले हे दाखवावे - अंबादास दानवे

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: October 27, 2023 18:35 IST

शेतीमालाला भाव देण्यातही सरकार अपयशी ठरले

पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी गेल्या नऊ वर्षांत शेतकऱ्यांसाठी काय केले. तसेच स्वामीनाथन आयोग लागू करणे गरजेचे होते. शेतीमालाला भाव देण्यातही सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे दुसऱ्यांनी काय केले हे विचारण्यापेक्षा स्वत: नऊ वर्षात काय केले हे पंतप्रधान मोदी यांनी दाखवावे, असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. अंबादास दानवे हे शुक्रवारी (दि.२७) पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर होते. त्यांनी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाला भेट दिली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. 

अंबादास दानवे म्हणाले, वायसीएम मधील सोयी-सुविधा चांगल्या आहेत. काही सुधारणा सुचवल्या त्यावर काम करून त्याची माहिती देण्यासंदर्भात विचारणा केली आहे. महापालिकेकडून गरीब रूग्णांवर कमीत कमी पैशांत उपचार व्हावेत, ही आमचीच नाही. तर सर्वांचीच इच्छा आहे. लुबाडणूक होत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. 

मराठा आंदोलकांपैकी मी एक आहे : दानवे

शहरात सकल मराठा समाजाकडून दानवे यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. त्यावर बोलतांना दानवे म्हणाले, मराठा समाजाकडून मला कसलाही विरोध नाही. मी एक मराठा आंदोलनातील एक आहे. मनोज जरांगे हे माझ्या मराठवाड्यातीलच आहेत. त्यामुळे त्यांच्याशी सतत माझे बोलणे असते. आंदोलकांनी चर्चा करायला पाहिजे होती. मराठा समाज आक्रमक आता झाला आहे. मराठा समाजाला आरक्षणाची मागणी जुनी आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, या भुमिकेत अ‌वघा महाराष्ट्र आहे. केंद्र सरकारने मराठा समाजाविषयी आत्मीयता दाखवावी.

टॅग्स :PuneपुणेAmbadas Danweyअंबादास दानवेPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाNarendra Modiनरेंद्र मोदी