शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

"सरकार विकणे हा सर्वांत मोठा घोटाळा, उद्धव ठाकरेंचा विवेक महाराष्ट्राला तारणारा"

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: August 31, 2023 23:34 IST

सबनीस म्हणाले, उद्धव ठाकरेंचा विवेक महाराष्ट्राला तारणार आहे

पिंपरी : सरकार विकणे हा सर्वांत मोठा घोटाळा आहे. ही राजकीय वृत्ती वेळीच ठेचली पाहीजे. लोकशाही, संविधान वाचवायचे असेल तर सध्या तरी इंडिया आघाडीला साथ देणे महत्वाचे आहे, असे मत साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले. पिंपरीत उध्दवश्री पुरस्काराचे वितरण झाले. त्यावेळी ते बोलत होते.

सबनीस म्हणाले, उद्धव ठाकरेंचा विवेक महाराष्ट्राला तारणार आहे. बाळासाहेब अन प्रबोधनकार ठाकरे यांचा सारांश उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आहे. नव्या भारताची पेरणी उद्धव ठाकरे करत आहेत. इंडियाची भूमिका सध्या तरी भारताला पोषणकारक आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंची भूमिका ही सध्या निर्भय आहे. त्यामुळे ते इंडियाचे नेतृत्व करत आहेत. महाराष्ट्राची संस्कृती ही खूप चांगली आहे. त्या नासवण्याचे काम कोणी करू नये. मी कोणत्याही पक्षाचा माणूस नाही. मात्र, सध्या उध्दव ठाकरेसारख्या माणसांची राज्याला गरज आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा