शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

सिंहगड किल्ल्यावर स्वच्छता अभियान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 03:30 IST

नरवीर पिलाजी गोळे प्रतिष्ठानच्या वतीने सिंहगड किल्ल्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले

दिघी : छत्रपती शिवाजीमहाराज यांनी स्वराज्य निर्माण केले ते सह्याद्रीच्या या गिरिदुर्ग वर. मात्र यातील काही गडकोटांची अवस्था बिकट झाली आहे. या किल्ल्यांची स्वच्छता, साफसफाई करून गड संवर्धनाचे कार्य करणाऱ्या सरनौबत नरवीर पिलाजी गोळे प्रतिष्ठानच्या वतीने सिंहगड किल्ल्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.सरनौबत नरवीर पिलाजी गोळे प्रतिष्ठानच्या वतीने सिंहगडाची स्वच्छता मोहीम राबवली. या स्वच्छता मोहिमेत २३ जणांनी सहभाग घेतला होता. यामध्ये सर्व गोळे यांच्या पिढ्या सहभागी झाले होते. पुणे दरवाजा ते नरवीर तानाजी मालुसरे समाधीस्थळपर्यंत रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यात आला. सिंहगडाची वाट चढताना मध्ये पडलेले मोठे दगड बाजूला करण्यात आले. एकत्र केलेला प्लॅस्टिक कचरा थैलीत भरून पायथ्याशी आणला आणि टेम्पोमधून नेऊन त्याची रीतसर विल्हेवाट लावली. यानंतर ही स्वच्छता मोहीम दुसºया गडांवर राबविण्यात येणार आहे. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मारुती गोळे, स्वप्निल गोळे, हेमंत गोळे, अतुल गोळे, रविभाऊ गोळे, लौकिक गोळे, राकेश गोळे, संदीप गोळे, विकास गोळे, नितीन गोळे, निखिल गोळे, सौरभ गोळे आणि प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :sinhagad fortसिंहगड किल्ला