शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

‘पवना जलवाहिनी’वरून भाजपात राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 01:26 IST

शहराचा पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पवना बंद पाईप लाईन प्रकल्प सुरू केला होता. परंतु भाजपाने हा प्रकल्प राजकारण करून बंद पाडला.

पिंपरी - शहराचा पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पवना बंद पाईप लाईन प्रकल्प सुरू केला होता. परंतु भाजपाने हा प्रकल्प राजकारण करून बंद पाडला. भाजपाचे सरकार आल्यानंतर हा प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन शहरातील नागरिकांना दिले होते. या प्रकल्पाबाबत आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे व मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी भूमिका स्पष्ट करावी. राजकारण करून जनतेच्या भावनांशी खेळून दिशाभूल करू नये, अशी टीका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली.पवना जलवाहिनीवरून भाजपात दोन गट पडले आहेत. मावळात जलवाहिनी होऊ देणार नाही, अशी भूमिका बाळा भेगडे यांनी घेतली आहे. चर्चा करून पाणी आणू, अशी भूमिका पिंपरीतील भाजपा नेत्यांनी घेतली आहे. यावर राष्टÑवादीने टीका केली आहे. साने म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीने तीस वर्षांचे व्हीजन ठेवले होते. सत्ता परिवर्तन झाल्यानंतर विकास प्रकल्पांना खिळ बसली. भाजपा सरकारला चार वर्षे पूर्ण होऊनही आजही हे प्रकल्प जैसे थे आहेत.लोकप्रतिनिधींमध्ये नाही समन्वयभाजपाकडे विकासाचे व्हीजन नाही, प्रकल्पांमध्ये मलिदा खाण्यावर यांचा डोळा आहे. कोणत्याच प्रकल्पावरती दोन्ही आमदारांचे एकमत होत नाही. पालकमंत्र्यांची वेगळीच भूमिका असते. तर मावळातील आमदार बाळा भेगडे यांची या प्रकल्पासाठीची भूमिका स्पष्ट आहे. शहरातील भाजपाची एक भूमिका व मावळातील भाजपाची दुसरी भूमिका दिसून येत आहे. त्यामुळे तिन्ही आमदारांनी व पालकमंत्र्यांनी आपली भूमिका जनतेसमोर स्पष्ट करावी. तिन्ही आमदारांनी व पालकमंत्र्यांनी समन्वय ठेवावा़ पवना जलवाहिनी पूर्ण होणार की नाही हे स्पष्ट करावे, असे दत्ता साने म्हणाले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाPoliticsराजकारण