शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

पिंपरी-चिंचवडकरांनी अनधिकृतची चिंता करू नये - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 01:23 IST

अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी सरकारने कायदा केला. न्यायालयाने काल जो निर्णय दिला तो आरक्षित जागेवरील अतिक्रमणासाठी होता. पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी चिंता करू नये, न्यायालयाच्या आधारानेच बांधकामे नियमित होणार आहेत, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

पिंपरी - अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी सरकारने कायदा केला. न्यायालयाने काल जो निर्णय दिला तो आरक्षित जागेवरील अतिक्रमणासाठी होता. पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी चिंता करू नये, न्यायालयाच्या आधारानेच बांधकामे नियमित होणार आहेत, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.भारतीय जनता पक्षाच्या वतीने अटल संकल्प महासंमेलन निगडी प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानावर शनिवारी झाले. लोकसभा आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या महासंमेलनात ते बोलत होते. व्यासपीठावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री दिलीप कांबळे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महापौर राहुल जाधव, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, खासदार अमर साबळे, भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे, मावळचे आमदार बाळा भेगडे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन, नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, आमदार बाबूराव पाचर्णे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड आदी उपस्थित होते. पक्षनेते एकनाथ पवार यांनी स्वागत केले. महापौर राहुल जाधव यांनी आभार मानले.शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघ भाजपाला मिळायला हवा, असा दावा आमदार लक्ष्मण जगताप यांनी केला.‘‘आम्ही भाजपा सोडणार या आवई उठविल्या जात आहेत. मी आणि भाऊ आम्ही तात्पुरते भाजपात आहेत, असा अपप्रचार केला जात आहे.बदनामी करण्याचे राजकारण करू नका, गाठ पैलवानाशी आहे. माझ्याकडे सर्वांच्या कुंडल्या आहेत. वेळ पडल्यास बाहेर काढू, असा इशारा आमदार महेश लांडगे यांनी दिला.अटल कार्यकर्ता संमेलनातील गर्दीने मदनलाल धिंग्रा मैदान खचाखच भरले होेत. संमेलनात सुरुवात होताच ‘संमेलनाच्या फलकाला फुगे बांधलेले होते. पाहुण्यांनी हे फुगे हवेत सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही काळ ते फुगे हवेत उडालेच नाहीत.न्यायालयाचा निर्णय हा आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकामांसंदर्भातील मुंबईची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय बोलणार? याबाबत उत्सुकता होती. यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी सरकारने कायदा केला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकाम धारकांनी चिंता करू नये. न्यायालयाकडून काही अडचण निर्माण होऊ नये म्हणून सरकारनेदक्षता घेतली होती. कालचा न्यायालयाचा निर्णय हा आरक्षितजागेवरील बांधकामांविषयी होता. आरक्षणाच्या जागेवरील बांधकामे नियमित करताना जागा देणे आवश्यक आहे. पिंपरीतील बांधकामे नियमित होणार आहेत.’’

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड