शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राजधानी दिल्लीच्या १६५०० झाडांसाठी पिंपरी-चिंचवडकर उतरले रस्त्यावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 20:58 IST

वायू प्रदूषणाने दिल्ली रोजच मरते आहे त्यात आता १६५०० झाडे सरकारी बाबुंसाठी आणि राजकारण्यांसाठी तोडण्याचा घाट घातला आहे...

ठळक मुद्देअंघोळीची गोळी संस्थेच्या सदस्यांनी दिल्लीमधील प्रस्तावित १६५०० वृक्ष तोडीविरोधात आंदोलन

पिंपरी : राजधानी दिल्लीत प्रस्तावित १६५०० वृक्षतोड  करण्यात येणार आहे. याविरोधात दिल्लीकर एक लढा उभारत आहेत आणि त्या लढ्यास एक पाठिंबा म्हणून एक छोटे आंदोलन करण्यात आले. दिल्ली काय फक्त राजकारण्यांची आणि सरकारी बाबूंची पंढरी म्हणून ओळखली जाणार आहे का? आपल्या भारताची राजधानी म्हणून आपला काहीच हक्क नाही का ? वायू प्रदूषणाने दिल्ली रोजच मरते आहे त्यात आता १६५०० झाडे सरकारी बाबुंसाठी आणि राजकारण्यांसाठी तोडण्याचा घाट घातला आहे. या पर्यावरणाला हानिकारक निर्णयाविरोधात  मंगळवारी ( दि. २६जून ) अंघोळीची गोळी संस्थेच्या सदस्यांनी दिल्लीमधील प्रस्तावित १६५०० वृक्ष तोडीविरोधात आंदोलन केले. ह्या सर्व प्रश्नांना काही सकारात्मक उत्तर मिळावी म्हणून पर्यावरण प्रेमी झाडांसाठी रस्त्यावर उतरले. यावेळी रोटरी क्लब वाल्हेरवाडी, डोनेट एड, रॉबिनहूड आर्मी, सेलेस्टिअल लेडीज असोसिएशन,अनुराधा गोरखे मित्र परिवार,शर्मिला ताई बाबर मंच, विवेकानंद केंद्र, रांगोळे मित्रपरिवार आदी संस्था सहभागी होत्या. माधव पाटील म्हणाले, अंघोळीची गोळी संस्था आणि इतर सहकारी संस्था गेली तीन महिने झाडाचा एक एक खिळा शोधून झाडांना वेदनामुक्त करत आहेत आणि तिकडे साडे सोळा हजार कत्तली होणार आहे.राष्ट्रीय हरित लवादाने सर्रास ,अनधिकृत झाडे तोडण्यावर बंदी आणली आहे. तसेच संस्था जनतेच्या मदतीने आणि कायदेशीर मार्गाने भारतातील एकही झाड कोणत्याही कारणासाठी तोडले जाणार नाही, त्याचे पुनर्रोपणच होईल अशी मागणी करणार आहे, असे राजेश बाबर ह्यावेळी म्हणाले.  

टॅग्स :Puneपुणेdelhiदिल्ली