शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

स्मार्ट सिटीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा

By admin | Updated: January 22, 2016 00:54 IST

स्मार्ट सिटीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. स्मार्ट सिटीत रोजगार उपलब्ध करून देणे महत्त्वाचे असते. आपले शहर याबाबतीत कुठेही मागे नाही

पिंपरी : स्मार्ट सिटीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. स्मार्ट सिटीत रोजगार उपलब्ध करून देणे महत्त्वाचे असते. आपले शहर याबाबतीत कुठेही मागे नाही. मात्र, पवना नदीतील प्रदूषण पाहता यात मागे आहोत. त्याबरोबरच प्रवासासाठी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहनांचा वापर होणे गरजेचे आहे, जेणेकरून हवेतील प्रदूषण कमी होईल, असे विचार उद्योजक अरुण फिरोदिया यांनी व्यक्त केले.चिंचवड रोटरी क्लबच्या वतीने आयोजित १९व्या शिशिर व्याख्यानमालेचा दुसरा दिवस गुरुवारी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात पार पडला. रोटरी क्लबचे अध्यक्ष संजीव दाते यांच्या हस्ते सत्कार झाला. उद्योजक प्रेमचंद मित्तल यांना वोकेशनल एक्स्लन्स अ‍ॅवॉर्ड फिरोदिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, योगेश बहल, अभय टिळक आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)