शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

हिंजवडी आयटीत जाणाऱ्यांसाठी बिकट वहिवाट ...! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 13:28 IST

आयटी पार्क हिंजवडी नगरीत जाणाऱ्या आयटी अभियंत्यांचा प्रवास अनेक कारणांनी नेहमी चर्चेत असतो.

ठळक मुद्देभूमकर पुलाखाली साठतेय मैला मिश्रित पाणीअनेक वर्षांचा प्रश्न सुटणार तरी कधी असा आयटीयन्सचा संतप्त सवाल

पिंपरी-चिंचवड (वाकड) : ज्या आयटी क्षेत्राने पु्ण्याचा सर्वच अंगाने चेहरामोहरा बदलून टाकला. पुण्याच्या लाईफस्टाईलच्या नवी व्याख्या निर्माण केली. त्या आयटी क्षेत्राची जाण्यासाठी आयटीएन्सला खूप मोठया समस्येला तोंड द्यावे लागत आहे. आयटी पार्क हिंजवडी नगरीत जाणाऱ्या आयटी अभियंत्यांचा प्रवास अनेक कारणांनी नेहमी चर्चेत असतो. वाकड, याचे कारणे वेगवेगळी आहेत. मात्र, त्यात कित्येक दिवसांपासून आयटीएन्सला एक मोठा प्रश्न भेडसावत आहे. या प्रश्नाविषयी सातत्याने आवाज उठवून त्यांना न्याय न मिळाल्याची खंत त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. तो प्रश्न म्हणजे भूमकर वस्ती पुलाखाली साठणाऱ्या मैलामिश्रित पाण्याने आयटीयन्स प्रचंड वैतागली आहे. भुयारी मार्गात गेल्या अनेक वर्षांपासून मैलामिश्रित पाणी साठत असल्याने येथे वाहतुकीचा खेळ खंडोबा होतोच ऐन कंपनीत जाण्याच्या वेळेला हे पाणी अधिक प्रमाणात साठत असल्याने तब्बल अर्धा तास वाहतूक संथ होते तर या दुर्गंधीतुन वाट काढत आयटी अभियंते व कामगारांना आॅफिसला जावे लागत आहे. याशिवाय होणाऱ्या वाहतूक कोंडीला सामना वेगळाच या नित्याच्या गैरसोयीला सर्वजण कंटाळले आहेत वाहतूक पोलिसांच्या देखील समस्येने नाकात दम आणला आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी आणि पाठपुरावा करून देखील त्यांच्याकडून नेहमी या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सतावत असलेल्या या समस्येचे निराकरण महापालिका करणार तरी कधी असा संतप्त सवाल आयटीयन्स करीत आहेत. पावसाळ्यापूर्वी हे काम केल्यास येथील मोठी समस्या दूर होणार आहे. अन्यथा पावसाळ्यात येथे तब्बल तीन चार फूट पाणी जमते आणि किमान चार तास वाहतूक कोंडी होते. त्यामुळे महापालिकेने पावसापूर्वी ही समस्या सोडवावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अनेकदा तक्रारी करून उपयोग शून्य (दत्तात्रय पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी वाहतूक विभाग) ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे याबाबत तक्रार केल्यास तात्पुरती मलमपट्टी करण्यात येते पुन्हा दोन महिन्यात तोच अनुभव पुन्हा येतो पावसाळ्यापूर्वी यावर कायमचा तोडगा काढावा अन्यथा वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागेल.

टॅग्स :hinjawadiहिंजवडीITमाहिती तंत्रज्ञानwakadवाकड