शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

हिंजवडी आयटीत जाणाऱ्यांसाठी बिकट वहिवाट ...! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 13:28 IST

आयटी पार्क हिंजवडी नगरीत जाणाऱ्या आयटी अभियंत्यांचा प्रवास अनेक कारणांनी नेहमी चर्चेत असतो.

ठळक मुद्देभूमकर पुलाखाली साठतेय मैला मिश्रित पाणीअनेक वर्षांचा प्रश्न सुटणार तरी कधी असा आयटीयन्सचा संतप्त सवाल

पिंपरी-चिंचवड (वाकड) : ज्या आयटी क्षेत्राने पु्ण्याचा सर्वच अंगाने चेहरामोहरा बदलून टाकला. पुण्याच्या लाईफस्टाईलच्या नवी व्याख्या निर्माण केली. त्या आयटी क्षेत्राची जाण्यासाठी आयटीएन्सला खूप मोठया समस्येला तोंड द्यावे लागत आहे. आयटी पार्क हिंजवडी नगरीत जाणाऱ्या आयटी अभियंत्यांचा प्रवास अनेक कारणांनी नेहमी चर्चेत असतो. वाकड, याचे कारणे वेगवेगळी आहेत. मात्र, त्यात कित्येक दिवसांपासून आयटीएन्सला एक मोठा प्रश्न भेडसावत आहे. या प्रश्नाविषयी सातत्याने आवाज उठवून त्यांना न्याय न मिळाल्याची खंत त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. तो प्रश्न म्हणजे भूमकर वस्ती पुलाखाली साठणाऱ्या मैलामिश्रित पाण्याने आयटीयन्स प्रचंड वैतागली आहे. भुयारी मार्गात गेल्या अनेक वर्षांपासून मैलामिश्रित पाणी साठत असल्याने येथे वाहतुकीचा खेळ खंडोबा होतोच ऐन कंपनीत जाण्याच्या वेळेला हे पाणी अधिक प्रमाणात साठत असल्याने तब्बल अर्धा तास वाहतूक संथ होते तर या दुर्गंधीतुन वाट काढत आयटी अभियंते व कामगारांना आॅफिसला जावे लागत आहे. याशिवाय होणाऱ्या वाहतूक कोंडीला सामना वेगळाच या नित्याच्या गैरसोयीला सर्वजण कंटाळले आहेत वाहतूक पोलिसांच्या देखील समस्येने नाकात दम आणला आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी आणि पाठपुरावा करून देखील त्यांच्याकडून नेहमी या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सतावत असलेल्या या समस्येचे निराकरण महापालिका करणार तरी कधी असा संतप्त सवाल आयटीयन्स करीत आहेत. पावसाळ्यापूर्वी हे काम केल्यास येथील मोठी समस्या दूर होणार आहे. अन्यथा पावसाळ्यात येथे तब्बल तीन चार फूट पाणी जमते आणि किमान चार तास वाहतूक कोंडी होते. त्यामुळे महापालिकेने पावसापूर्वी ही समस्या सोडवावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अनेकदा तक्रारी करून उपयोग शून्य (दत्तात्रय पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी वाहतूक विभाग) ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे याबाबत तक्रार केल्यास तात्पुरती मलमपट्टी करण्यात येते पुन्हा दोन महिन्यात तोच अनुभव पुन्हा येतो पावसाळ्यापूर्वी यावर कायमचा तोडगा काढावा अन्यथा वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागेल.

टॅग्स :hinjawadiहिंजवडीITमाहिती तंत्रज्ञानwakadवाकड