शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उसाच्या लागवडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 23:48 IST

शेती महामंडळ : पाण्याच्या कोट्यात वाढ करण्याचा अहवाल

पुणे : शेती महामंडळातर्फे शेतकऱ्यांना दिल्या जाणाºया खंडकरी क्षेत्रात यंदा सुमारे ६ हजार एकर अतिरिक्त उसाची लागवड झाली आहे. त्यामुळे खंडकरी शेतकºयांसाठी दिल्या जाणाºया पाण्याच्या कोट्यात वाढ करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे या संदर्भातील सखोल अहवाल तयार करून तो पाटबंधारे विभागाने कालवा सल्लागार समितीपुढे सादर करावा, असे आदेश कुळकायदा शाखेचे उपजिल्हाधिकारी विजयकुमार देशमुख यांनी दिले आहेत.

खंडकरी शेतकºयांच्या प्रश्नांसंदर्भात देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. त्यात खंडकरी शेतकºयांना पाटबंधारे विभागाकडून योग्य प्रकारे पाणीपुरवठा केला जावा तसेच पाणी पुरवठ्याचे नियोजन केले जावे, आदी विषयांवर चर्चा झाली. या वेळी शेती राज्य महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ जोशी, पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बी. के. शेटे, उपकार्यकारी अभियंता वि. रा. पाटील, एस.एफ. भोसले, खंडकरी शेतकरी प्रतिनिधी अशोक पाटील, हर्षवर्धन गायकवाड आदी उपस्थित होते. काही वर्षांपासून महामंडळाच्या जमिनीमध्ये शेतकºयांना दिलेल्या जमिनींमध्ये उत्पादनच घेतले नाही. कालव्याद्वारे सोडण्यात येणारे पाणी वाहून गेले. परिणामी जमिनी नापिक झाल्या आहेत. त्याबाबत तपासणी करण्याचे आदेशही दिले आहेत.शेती महामंडळाचे करारधारक यामध्ये नियमानुसार ठरवून दिलेल्या हिश्श्यामध्ये बदल करून अतिरिक्त पाणी वाढवून द्यावे. नीरा डाव्या कालव्यातून तत्काळ आवर्तन सुरू करावे. नीरा नदीवरील वालचंदनगर येथील खंडकरी शेतकºयांशी निगडित बंधाºयांची देखभाल व दुरुस्ती करावी, आदी मागण्यांवर झालेल्या विषयांवर पुढील बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असेही देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSugar factoryसाखर कारखाने