शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

हिंजवडीतील समस्या लावणार मार्गी , शेतक-यांवर अन्याय होणार नाही - गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 02:57 IST

आयटी पार्कच्या सर्व समस्या लवकरच मार्गी लावण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू असून, सर्वच शासकीय संघटना यात महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत. विकासाच्या या मार्गात काही शेतक-यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात येणार असल्याने शेतक-यांवर कोणताही अन्याय होणार नाही, याकडेही सरकार जातीने लक्ष देणार आहे, असे मत पालक मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.

 हिंजवडी : आयटी पार्कच्या सर्व समस्या लवकरच मार्गी लावण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू असून, सर्वच शासकीय संघटना यात महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत. विकासाच्या या मार्गात काही शेतक-यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात येणार असल्याने शेतक-यांवर कोणताही अन्याय होणार नाही, याकडेही सरकार जातीने लक्ष देणार आहे, असे मत पालक मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.म्हाळुंगे, हिंजवडी, माण येथील बाधित शेतकºयांशी देखील बापट यांनी या वेळी चर्चा केली. पीएमआरडीएच्या माध्यमातून म्हाळुंगे येथे नव्याने टाऊनशिप उभारण्यात येत आहे. तसेच प्रस्तावित रस्त्यातही अनेक शेतकºयांच्या जमिनी विकासाच्या कामासाठी घेतल्या जाणार आहेत. जे शेतकरी जमिनी देणार आहेत, त्यांना वाढीव एफएसआय, टीडीआरच्या माध्यमातून मिळणारे लाभ देखील अधिक असणार आहेत. त्यामुळे शेतकºयांमधील असुरक्षिततेची भावना कमी होत आहे. उर्वरित शेतकºयांशीदेखील बोलणी सुरू असून, त्यावर योग्य तोडगा काढण्यात येत आहे. महापालिका हद्दीपासून हिंजवडीपर्यंत असलेला रस्ता रुंदीकरण, सिग्नल बसवणे आदी मागण्याही त्यांनी मान्य केल्या.पावसाळ्यानंतर रस्त्याच्या अडचणी कमी होतील, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. हिंजवडी ग्रामस्थांनी कचरा व्यवस्थापनासाठी २ एकर जागेची मागणी केली होती. हिंजवडी, मारुंजी, माण व एमआयडीसीतून निर्माण होणाºया कचºयाचे व्यवस्थापन यातून होणार होते. मात्र एमआयडीसी त्यावर काहीच प्रतिसाद देत नसल्याचे या वेळी ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिल्यावर यावर योग्य प्रकारे अंमलबजावणी करून निर्णय घ्यावा, असे बापट म्हणाले.

टॅग्स :Puneपुणे