शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

हिंजवडीतील समस्या लावणार मार्गी , शेतक-यांवर अन्याय होणार नाही - गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 02:57 IST

आयटी पार्कच्या सर्व समस्या लवकरच मार्गी लावण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू असून, सर्वच शासकीय संघटना यात महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत. विकासाच्या या मार्गात काही शेतक-यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात येणार असल्याने शेतक-यांवर कोणताही अन्याय होणार नाही, याकडेही सरकार जातीने लक्ष देणार आहे, असे मत पालक मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.

 हिंजवडी : आयटी पार्कच्या सर्व समस्या लवकरच मार्गी लावण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू असून, सर्वच शासकीय संघटना यात महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत. विकासाच्या या मार्गात काही शेतक-यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात येणार असल्याने शेतक-यांवर कोणताही अन्याय होणार नाही, याकडेही सरकार जातीने लक्ष देणार आहे, असे मत पालक मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.म्हाळुंगे, हिंजवडी, माण येथील बाधित शेतकºयांशी देखील बापट यांनी या वेळी चर्चा केली. पीएमआरडीएच्या माध्यमातून म्हाळुंगे येथे नव्याने टाऊनशिप उभारण्यात येत आहे. तसेच प्रस्तावित रस्त्यातही अनेक शेतकºयांच्या जमिनी विकासाच्या कामासाठी घेतल्या जाणार आहेत. जे शेतकरी जमिनी देणार आहेत, त्यांना वाढीव एफएसआय, टीडीआरच्या माध्यमातून मिळणारे लाभ देखील अधिक असणार आहेत. त्यामुळे शेतकºयांमधील असुरक्षिततेची भावना कमी होत आहे. उर्वरित शेतकºयांशीदेखील बोलणी सुरू असून, त्यावर योग्य तोडगा काढण्यात येत आहे. महापालिका हद्दीपासून हिंजवडीपर्यंत असलेला रस्ता रुंदीकरण, सिग्नल बसवणे आदी मागण्याही त्यांनी मान्य केल्या.पावसाळ्यानंतर रस्त्याच्या अडचणी कमी होतील, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. हिंजवडी ग्रामस्थांनी कचरा व्यवस्थापनासाठी २ एकर जागेची मागणी केली होती. हिंजवडी, मारुंजी, माण व एमआयडीसीतून निर्माण होणाºया कचºयाचे व्यवस्थापन यातून होणार होते. मात्र एमआयडीसी त्यावर काहीच प्रतिसाद देत नसल्याचे या वेळी ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिल्यावर यावर योग्य प्रकारे अंमलबजावणी करून निर्णय घ्यावा, असे बापट म्हणाले.

टॅग्स :Puneपुणे