शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

राष्ट्रवादीचा तहसील कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 06:40 IST

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भाजप सरकारच्या विरोधात तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

वडगाव मावळ : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भाजप सरकारच्या विरोधात तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये सरकारने जाहीर केल्याप्रमाणे सर्व शेतकºयांची सरसकट कर्जमाफीची शंभर टक्के अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी. शेतकºयांच्या शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा मिळवून हमीभाव द्यावा. कृषी मालाची खरेदी करावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, तसेच रब्बी हंगामासाठी शेतकºयांना पीककर्ज तातडीने देण्यात यावे़, आदी मागण्या या वेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या.पोटोबामहाराज मंदिरापासून सुरुवात झालेल्या मोर्चाला पंचायत समिती चौकामध्ये सभेचे स्वरूप आले़ यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. केंद्रात व राज्यात भारतीय जनता पार्टी व शिवसेना सत्तेत आल्यापासून गेल्या तीन वर्षांत राज्यांमधल्या शेतकºयांच्या प्रश्नावर प्रचंड आंदोलने होऊनसुद्धा भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या सरकारने याबाबत योग्य ती पावले उचललेली नाहीत़ राज्यात पंधरा हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्याने महाराष्ट्र हे सर्वाधिक आत्महत्या केलेले राज्य, अशी बदनामी आपल्या राज्याच्या वाटेला आलेली आहे, असे निवेदनात म्हटले आहे. शेतकºयांनी कर्जमाफी जाहीर केली ही कर्जमाफी ऐतिहासिक असून देशातील सर्वांत मोठी माफी आहे, असा ढोल बडवला. परंतु प्रत्यक्षात कर्जमाफीची अंमलबजावणी होणे अत्यंत कठीण होऊन बसले़ या बोलघेवड्या सरकारला हुसकावून लावण्याची वेळ आता आली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.या वेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश ढोरे, विठ्ठल शिंदे, सुरेश धोत्रे, किशोर भेगडे, गणेश काकडे, शोभा कदम, शुभांगी राक्षे, साहेबराव कारके, दत्ता शेवाळे, विक्रम कदम, सुनील ढोरे, सचिन घोटकुले, रूपाली दाभाडे आदी उपस्थित होते़

टॅग्स :National Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी