शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

नोटबंदीच्या चुकीच्या निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था ढासळली : रत्नाकर महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 14:28 IST

नोटबंदीच्या निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था ढासळली, सामान्य नागरिकांचे जीवन त्रस्त केले आहे, त्यामुळे काँग्रेसतर्फे ८ नोव्हेंबर हा काळा दिन पाळला जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी दिली.

ठळक मुद्देयूपीए सरकारच्या काळात सर्वात अधिक काळा पैसा बाहेर : रत्नाकर महाजनकाँग्रेसच्या जनआक्रोश मोर्चाचा समारोप बुधवारी होणार सांगलीत

पिंपरी : आपल्याच मंत्री मंडळाला खोलीत कोंडून नोटबंदीचा निर्णय गत वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. या निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था ढासळली, सामान्य नागरिकांचे जीवन त्रस्त केले आहे, त्यामुळे काँग्रेसतर्फे ८ नोव्हेंबर हा काळा दिन पाळला जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत दिली.देशातील काळा पैसा बाहेर काढणार, कॅशलेस व्यवहारामुळे पारदर्शकता येईल, असे भाजपाने भासवले. कॅशलेससाठी नोटाबंदी केली. १००० रुपयांच्या नोटा रद्द करून २००० च्या नोटा कशासाठी काढल्या, याचे उत्तर या सरकारने दिलेले नाही. यूपीए सरकारच्या काळात सर्वात अधिक काळा पैसा बाहेर काढला होता.नोटबंदीनंतर २ लाख कंपन्यांना टाळे लावले आहे, असे भाजपाने सांगितले. सरकारच्या वेबसाईटवर मात्र कंपन्यांची यादी टाकू शकले नाही, याचाच अर्थ त्यांची आकडेवारी फसवी आहे, शेतकर्‍यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले, प्रत्यक्ष शेतकर्‍यांना त्याचा किती लाभ मिळाला, हे देशातील जनतेने पाहिले. शेतकरी, सामान्य जनता, उद्योजक, व्यापारी सर्वच या सरकारच्या कारभाराने त्रस्त आहेत. त्यामुळे काँग्रेसने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. बुधवारी सांगलीत या आंदोलनाचा समारोप होणार आहे.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसagitationआंदोलनBJPभाजपा