शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

भातबीजातील भेसळीने झाले नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:08 IST

वाघेश्वर : शेतकऱ्याने केली कृषी अधिकाºयांकडे तक्रार; भरपाईची मागणी

पवनानगर : शासनाच्या कृषी विद्यापीठातून घेतलेल्या भातबीजातून भेसळ झाली असल्याची तक्रार वाघेश्वर येथील शेतकºयाने कृषी अधिकाºयाकडे केली आहे. याबाबत शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शेतकरी दत्तू झिरमा कडू यांनी तक्रारअर्ज दाखल केला आहे. लोणावळा येथील शासनाच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अधिकृत विक्रेत्याकडून दि. २१/०५/२०१८ रोजी ६० किलो प्रमाणित इंद्रायणी भातबियाणे खरेदी केले होते. परंतु बियाणे पेरणीनंतर भाताचे वेगळेच भात पिकाची उगवण झाल्यावर भाताला कोणत्याच प्रकारचे दाणे आले नाहीत. यामध्ये कडू यांचे दोन एकर क्षेत्रातील भाताचे नुकसान झाले आहे. परंतु लोणावळा येथील कार्यालयात तक्रारीदरम्यान उडवाउडवीची उत्तरे दिली, असे कडू यांनी सांगितले.

दरम्यान, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग ठाकर यांनी भाताची पाहणी केली. नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. दरम्यान नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला नुकसान भरपाई मिळणार का? याबाबतचे प्रश्नचिन्ह कायम आहेत.मी शेतकºयाच्या शेतावर जाऊन भात पिकाची पाहणी केली आहे. परिसरात अनेक शेतकºयांना हे भाताचे वाण दिले असून, परिसरातील एकाही शेतकºयाची तक्रार नाही. परतु कडू याची तक्रार आल्याने मी पाहणी केली असता त्या ठिकाणी आपण शेतामध्ये शेणखत टाकत असतो. त्यामध्ये जे काही तण असते त्यापासूनसुद्धा असा परिणाम होऊ शकतो किंवा पावसाळ्यात पावसाचे पाणी दुसºयाच्या शेतातून आपल्या शेतात येत असते. त्यापासूनसुद्धा असा प्रकार होऊ शकतो.त्या वाणाची शासनाकडून अनेक वेळा तपासणी केली जात असते. तेव्हा ते विक्रीसाठी उपलब्ध केले जाते. - डॉ. सी. आर. क्षीरसागर,भातरोग शास्त्रज्ञ कृषी संशोधन केंद्र, लोणावळामी वाघेश्वर येथील धरणग्रस्त शेतकरी आहे. मला एवढीच जमीन असून, मी लोणावळा येथील शेतकी कार्यालयातून इंद्रायणी जातीचे भाताचे बीज ३०-३० किलोच्या दोन पिशव्या आणल्या होत्या. त्याची पेरणी केली असता इंद्रायणीचे कोणत्याही प्रकारचे पीक आले नाही. आता वर्षभर काय करू?काय खाऊ? मला लवकरात लवकर माझी भरपाई मिळावी.- दत्तू झिरमा कडू, शेतकरी 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडFarmerशेतकरी