शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

शहराची पिछाडी जिव्हारी- पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 03:15 IST

राहण्यायोग्य शहरांच्या यादीत पिंपरी-चिंचवड शहर पिछाडीवर गेले

पिंपरी : राहण्यायोग्य शहरांच्या यादीत पिंपरी-चिंचवड शहर पिछाडीवर गेले. या अपयशाला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला होता. ‘राहण्यायोग्य शहरांच्या यादीत अपयश का आले? या कारणांचा शोध घेण्यात येणार असून, केंद्राला जो अहवाल पाठविण्यात आला, त्याचा अभ्यास करून चौकशी करणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.केंद्र सरकारच्या वतीने राहण्यायोग शहरांची यादी जाहीर झाली. त्यात पिंपरी-चिंचवडला ६९ वा क्रमांक मिळाला. पहिल्या दहामध्ये असणारे शहर पिछाडीवर गेले असल्याने सत्ताधाºयांसह विरोधकांनीही टीका केली. याबाबत ‘लोकमत’ने दिनांक ‘निष्क्रीय प्रशासन, उद्योगनगरीची पिछाडी’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यात केंद्राने दिलेल्या निकशांची पूर्तता न केल्याने, प्रशासनामुळे कसे अपयश आले, हे आकडेवारीसह मांडले होते. खासगी संस्थेवर भिस्त ठेवल्याने महापालिकेचा कार्यभार बुडाल्याचेही जनतेसमोर आणले होते. त्यानंतर सत्ताधारी भाजपाने अपयशाचे खापर प्रशासनावर फोडले. तर विरोधी पक्षानेही या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. सामाजिक संस्थांनीही चौकशीची मागणी केली होती.स्मार्ट सिटी अंतर्गत आपल्या शहराचे विकासाचे नियोजन आपण केले आहे. त्यामुळे नागरिकांना चांगल्या सुविधा देणे, जीवन सुसह्य करणे हा उद्देश असणार आहे. भविष्यात राहण्यायोग्य शहरांच्या यादीत निश्चितच पिंपरी-चिंचवडचे स्थान असणार आहे.’’केंद्र सरकारच्या वतीने नुकत्याच जाहीर केलेल्या राहण्यायोग्य शहरांच्या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहराला अपयश का आले, याला जबाबदार कोण? या कारणांचा शोध घेतला जाणार आहे. अभ्यास केला जाणार आहे. तसेच केंद्राकडून आलेले निकषांची पूर्तता करण्यात यश किंवा अपयश याचाही शोध घेतला जाणार आहे. कारणांचा शोध घेऊन नव्याने उपययोजनाही करण्यात येणार आहेत. आपले शहर राहण्यायोग्य करण्यासाठी भविष्यात प्रयत्न केले जाणार आहेत. सार्वजनिक वाहतूक सक्षमीकरण, पादचारी मार्ग, सायकल शेअरिंग याचाही विचार केला जाणार आहे, असे हर्डीकर यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड