शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

घराच्या छपरावरुन पडणार्‍या पाण्याच्या वादातून तळेगाव दाभाडेतील माळवाडीत सख्या भावाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 11:40 IST

माळवाडी, ता. मावळ येथे घराच्या छपरावरुन पडणार्‍या पाण्याच्या वादातून सख्या भावाचा डोक्यात लोखंडी पाईप व दांडक्याने मारहाण करुन खून केल्याची घटना शुक्रवारी (दि. १२) रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देछपरावरुन पडणार्‍या पाण्याच्या वादातून लोखंडी पाईप व दांडक्याने मारहाण भादंवी कलम ३०२, ३४ प्रमाणे तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

तळेगाव दाभाडे : माळवाडी, ता. मावळ येथे घराच्या छपरावरुन पडणार्‍या पाण्याच्या वादातून सख्या भावाचा डोक्यात लोखंडी पाईप व दांडक्याने मारहाण करुन खून केल्याची घटना शुक्रवारी (दि. १२) रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. राजू नामदेव केदारी (वय ४५, रा. माळवाडी, अचानक नगर, ता. मावळ, जि. पुणे) असे या खून झालेल्या इसमाचे नाव आहे.राजू यांची पत्नी भारती राजू केदारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कैलास नामदेव केदारी व अमर कैलास केदारी (दोघेही राहणार अचानक नगर, माळवाडी) यांच्यावर भादंवी कलम ३०२, ३४ प्रमाणे तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तळेगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी कैलास केदारी यांच्या घराच्या पडवीच्या शेडचे पाणी मृत राजू यांच्या घराच्या भिंतीवर पडत असल्याने त्या दोघांमध्ये वाद होता. त्यांचाच राग मनात धरत शुक्रवारी रात्री कैलास केदारी व त्यांचा मुलगा अमर यांनी संगनमताने राजू केदारी हे घराच्या पत्र्यावर गेले असता तेथे लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने मारहाण करत गंभीर जखमी करुन त्यांचा खून केला.याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत ल सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे तपास करत आहेत. 

 

टॅग्स :Talegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसmavalमावळpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड