शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

हायपरलूप प्रकल्प विरोधी आंदोलन मागे, पीएमआरडीएकडून लेखी आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 01:04 IST

हायपरलूप प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करणार नाही, असे लेखी आश्वासन पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिल्याने उर्से येथे शेतकºयांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.

शिरगाव : हायपरलूप प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करणार नाही, असे लेखी आश्वासन पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिल्याने उर्से येथे शेतकºयांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.पुणे-मुंबई दरम्यान हायपरलूप प्रकल्पासाठी शेतकºयांची जमीन हस्तांतरण करण्याची भूमिका पीएमआरडीए कार्यालयाने घेतल्याने शेतकºयांना या संदर्भात एक महिन्याच्या आत हरकती मांडण्याचे लेखी आदेश देण्यात आले. यावर जवळपास दोनशेच्या वर शेतकºयांनी हरकती नोंदवत एकत्र येऊन भूमाता शेतकरी कृती समिती स्थापन करून आंदोलन उभे केले. याबाबत शेतकरी व अधिकारी यांच्यात अनेक वेळा बैठक घेण्यात आल्या. परंतु शेतकºयांनी या प्रकल्यासाठी एकइंच देखील जमीन देणार नसल्याची भूमिका घेतली. यावर मंगळवाररोजी पिंपरी येथे पीएमआरडीए कार्यालयात बैठक घेण्यात आली. या वेळी गित्ते यांनी हायपरलूप प्रकल्पासाठी शेतकºयांची जमीन न घेण्याचा निर्णय घेतला.उर्से येथील बैठकीत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी आयुक्तांचा निर्णय वाचून दाखवला यावर उपस्थित सर्व शेतकºयांनी टाळ्या वाजवून निर्णयाचे स्वागत केले व एकमेकांना पेढे भारावून आनंद साजरा केला. या सभेसाठी तळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, भूमाता शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष नगरसेवक किशोर भेगडे, शंकरराव शेलार, सुभाष धामणकर, प्रवीण गोपाळे, राकेश घारे, विश्वनाथ शेलार, नितीन बोडके, डॉ. नीलेश मुºहे, उद्धव कारके, अविनाश गराडे, नितीन मुºहे, दिलीप राक्षे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष धामणकर यांनी केले व आभार प्रवीण मुºहे यांनी मानले.सेवा रस्त्याबाबतसंभ्रम कायमसेवा रस्त्याबाबत शेतकºयांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने कृती समिती गुरुवार (ता. ७) उर्से येथे टोलनाका येथे आंदोलनावर ठाम राहिली. या संदर्भात पीएमआरडीए कार्यालयाने योग्य तो लेखी खुलासा उर्से येथील पद्मावती मंदिर कार्यालयात होणाºया बैठकीत जाहीर करावा, अन्यथा आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असा निर्णय भूमाता शेतकरी कृती समितीने घेतला.पीएमआरडीए’ने हायपरलूप प्रकल्पासाठी शेतकºयांच्या जमिनी न घेण्याचा निर्णय म्हणजे शेतकºयांच्या एकजुटीचा हा विजय आहे.- शंकरराव शेलार,भारतीय किसान संघ जिल्हाध्यक्ष

 

टॅग्स :Hyperloopहायपर लूपpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड