By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 21:35 IST
1 / 4नवी दिल्लीत आज भारत, रशिया आणि चीन(आरआयसी) या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली. 2 / 4 भारत, रशिया आणि चीन दहशतवादाविरोधात एकत्र आले आहेत. जागतिक शांततेसाठी दहशतवाद हा मोठा धोका असल्याचं मत तिन्ही देशांनी मांडलं आहे. 3 / 4तिन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची दहशतवाद्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. या बैठकीनंतर तिन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी कोणत्याही एका दहशतवादी संघटनेचं नाव घेतलेलं नाही. 4 / 4परंतु भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दहशतवाद्याच्या मुद्द्यावर पाकिस्तानला फटकारलं आहे.