By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 19:22 IST
1 / 515 ऑगस्ट 1947 रोजी भारतातील इंग्रजांची राजवट संपली आणि भारत स्वतंत्र झाला. 2 / 5 15 ऑगस्ट 1971 रोजी बहरीनला ब्रिटनने आझाद केलं.3 / 515 ऑगस्ट 1960 रोजी कान्गो या देशाला फ्रान्सने स्वातंत्र्य बहाल केलं.4 / 5 15 ऑगस्ट 1945 रोजी कोरियाची फाळणी झाली. या दिवशी सकाळी जपानने दक्षिण कोरियाला स्वतंत्र केलं.5 / 515 ऑगस्ट 1945 च्या संध्याकाळी जपानने उत्तर कोरियालाही आझाद केलं.