शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतातील 'या' ठिकाणी असतं सर्वाधिक तापमान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 4:01 PM

1 / 6
भुवनेश्वर ही ओडिशाची राजधानी असून हा भारतातील सर्वाधिक तापमान असलेल्या भागांपैकी एक आहे. भुवनेश्वर येथील तापमान अधिक असल्याने प्रचंड गरम होतं.
2 / 6
आंध्रप्रदेशमधील तिरुपती हे अत्यंत महत्वाचं ठिकाण असून येथील तापमान हे 47 डिग्रीपर्यंत असतं. तिरुपती हे भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे.
3 / 6
राजस्थानातील राजगडमध्ये वाळवंटजवळ असल्याने तापमान अधिक असते. या भागाचं तापमान 50 डिग्रीपेक्षाही अधिक असतं.
4 / 6
अहमदाबाद हे गुजरातमधील अत्यंत महत्वपूर्ण शहर असून उन्हाळ्यात येथील तापमान हे अधिक असते.
5 / 6
नागपूर हे महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीचे शहर असून येथील तापमान हे जास्त असते. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्य भागात असलेल्या या शहरातच भारताचा शून्य मैलाचा दगड आहे.
6 / 6
डालटनगंज हे झारखंडमधील जास्त तापमान असलेलं ठिकाण आहे. कोयल नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या शहराचं तापमान हे 50 डिग्रीपर्यंत असतं.
टॅग्स :Travelप्रवास