उंबरठ्यावर शिंकू नये, रात्री कचरा बाहेर टाकू नये, इ गोष्टींमागचे लॉजिक काय? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 17:48 IST
1 / 8कारण, मौल्यवान वस्तू केरातून जाण्याची शक्यता असते.2 / 8कारण, कलंडून झोक जाण्याची व पडून मार लागण्याची शक्यता असते.3 / 8कारण, त्यांच्या संपर्काचे रासायनिक दुष्परिणाम होऊ शकतात.4 / 8कारण, या गोष्टींचा वापर तांत्रिक लोक अंधश्रद्धा पसरवण्यासाठी करतात. तुमच्या बाबतीत कोणाचा गैरसमज होऊ शकतो.5 / 8कारण, तसे केल्यास आतील सामानाची मोडतोड तर होतेच व लहानग्यांना मार आणि मोठ्यांची चिडचिड होते.6 / 8कारण, पूर्वी मोबाईलची सुविधा नव्हती. काही निरोप द्यायचे असल्यास किंवा काही सामान विसरल्यास संबंधित व्यक्तीला घरी परतणे अवघड होते.7 / 8कारण, त्यातून त्या स्थानात पुनरागमन सूचित होते. मात्र अपवाद म्हणजे रुग्णालय, कारागृह आणि स्मशान!8 / 8कारण, जेवताना आपल्या बोटाला लागलेली शिते दुसऱ्याच्या अंगावर किंवा ताटात उडतात.