शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

सहा आरोग्य केंद्रांना सव्वा दोन कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:22 IST

कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतीची दुरवस्था, उपलब्ध साहित्याचा अभाव, पाण्याची कमतरता ...

कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतीची दुरवस्था, उपलब्ध साहित्याचा अभाव, पाण्याची कमतरता आदी बाबींची उणीव असल्याने रुग्णांना उपचारासाठी थेट तालुक्याचे ठिकाण गाठावे लागत होते. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळावी, यासाठी राज्य शासनाने आरोग्याचा प्रादेशिक अनुशेष दूर करण्यासाठी २०२१ - २२ या आर्थिक वर्षात निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

राजेश विटेकर यांचा पाठपुरावा

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना निधी मिळावा, यासाठी जि. प.चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची जालना व मुंबई येथे नुकतीच भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे. त्यानुसार बनवस प्राथमिक आरोग्य केंद्राला ५१ लाख ४ हजार, असोला केंद्राला ८० लाख, चिकलठाणा केंद्राला २० लाख, शेळगाव येथील केंद्रास ३५ लाख, आर्वी येथील केंद्रास ३० लाख, तर एरंडेश्वर येथील आरोग्य केंद्रास १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातून इमारत बांधकाम, फर्निचर, पाणीपुरवठा, संरक्षक भिंत आदी कामे करण्यात येणार आहेत.