शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

विद्युत वाहिन्यांच्या घर्षणातून ठिणगी पडल्याने दोन एकर ऊस जळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 13:21 IST

शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून दुष्काळात आर्थिक संकट ओढवले आहे. 

पालम (परभणी ) : तालुक्यातील आरखेड शिवारात वीजतारा एकमेकांना स्पर्श होऊन दोन एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी (दि.28) सकाळी नऊ वाजता घडली. यामुळे शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून दुष्काळात आर्थिक संकट ओढवले आहे. 

आरखेड शिवारात सखाराम नरहरी दुधाटे व दत्ता सखाराम दुधाटे यांच्या कुटुंबाची शेतजमीन आहे. या शेतजमिनीमध्ये दोन एकरात त्यांनी उसाची लागवड केली होती. ऊसावर खत व मशागतीसाठी त्यांनी लाखो रुपयांचा खर्च केला. तसेच दुष्काळ असतानाही विकतचे पाणी घेऊन पिक जगवले.  आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास शेतातून लोंबकळत गेलेल्या विद्युत वाहिन्यांचा एकमेकांना स्पर्श होऊन ठिणगी पडली. शेतातील पाचट यामुळे पेटली, काही वेळातच आग संपूर्ण शेतात पसरली. ऊस जळल्याने शेतकऱ्याचे जवळपास २ लाखांचे नुकसान झाले आहे. दुष्काळात मेहनत पूर्वक पोसलेले पिक हातचे गेल्याने शेतकरी व्यथित झाले आहेत. वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षाने हे संकट ओढवले असल्याचा आरोप करत  तातडीने उसाचा पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :fireआगparabhaniपरभणीFarmerशेतकरी