शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

शेतकऱ्याच्या मृत्यू प्रकरणी माळीवाडा सज्जाचे तलाठी नागरगोजे निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 16:16 IST

सातबारा उताऱ्यावरून नाव गायब झाल्याच्या धक्क्यातून शेतकऱ्याचा झाला होता मृत्यू

पाथरी (परभणी ) : शेतीच्या सातबारा उताऱ्यावरून नाव गायब झाल्याने प्रधानमंत्री किसान पीक विमा भरता येत नसल्यामुळे तुरा येथील शेतकऱ्याचा सज्जावरच हृद्यविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. या प्रकरणात माळीवाडा सज्जाचे तलाठी व्ही पी नागरगोजे यांना उपजिल्हाधिकारी पाथरी यांनी निलंबित केले आहे. 

सातबाऱ्यावरून नाव गायब झाले; दुरुस्तीसाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्याचा तलाठी कार्यालयात मृत्यू 

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत पीक विमा भरण्यासाठी ऑनलाइन 7 बारा उतारा आवश्यक आहे , त्या साठी तलाठी कार्यालयात मागील काही दिवसात शेतकऱ्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. तुरा येथील शेतकरी मुंजाभाऊ दादाराव चाळक यांची गट no 131 मधील 71 आर शेती ऑनलाइन 7 बारा उतार्यावरून गायब झाल्याने ते विमा भरण्यासाठी 7 बारा उतारा काढण्यासाठी रोज चकरा मारत होते मात्र 7 बारा दुरुस्ती न झाल्याने अस्वस्थ अवस्थेत 23 जुले रोजी तलाठी व्ही पी नागरगोजे यांच्या पाथरी येथील सज्जावर त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात शासकीय यंत्रणा जबाबदार असून त्यांच्यवर कारवाई झाल्याशिवाय आणि मदत मिळाल्याशिवाय प्रेत न हलवण्याचा निर्णय घेतला होता. शेवटी कारवाई चे आश्वासन दिल्यानंतर प्रेत गावी नेण्यात आले.

दरम्यान या प्रकरणी उपजिल्हाधिकारी पाथरी व्ही एल कोळी यांनी तलाठी व्ही पी नागरगोजे यांना जमीन महसूल अधिनियम 166 चे कलम 155 चे तुरा येथील शेतकऱ्याचे प्रकरण विहित मुदतीत दाखल न केल्याचा ठपका ठेवत 24 जुले रोजी निलंबित केले.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूRevenue Departmentमहसूल विभागparabhaniपरभणीagricultureशेती