शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

शेतकऱ्याच्या मृत्यू प्रकरणी माळीवाडा सज्जाचे तलाठी नागरगोजे निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 16:16 IST

सातबारा उताऱ्यावरून नाव गायब झाल्याच्या धक्क्यातून शेतकऱ्याचा झाला होता मृत्यू

पाथरी (परभणी ) : शेतीच्या सातबारा उताऱ्यावरून नाव गायब झाल्याने प्रधानमंत्री किसान पीक विमा भरता येत नसल्यामुळे तुरा येथील शेतकऱ्याचा सज्जावरच हृद्यविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. या प्रकरणात माळीवाडा सज्जाचे तलाठी व्ही पी नागरगोजे यांना उपजिल्हाधिकारी पाथरी यांनी निलंबित केले आहे. 

सातबाऱ्यावरून नाव गायब झाले; दुरुस्तीसाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्याचा तलाठी कार्यालयात मृत्यू 

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत पीक विमा भरण्यासाठी ऑनलाइन 7 बारा उतारा आवश्यक आहे , त्या साठी तलाठी कार्यालयात मागील काही दिवसात शेतकऱ्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. तुरा येथील शेतकरी मुंजाभाऊ दादाराव चाळक यांची गट no 131 मधील 71 आर शेती ऑनलाइन 7 बारा उतार्यावरून गायब झाल्याने ते विमा भरण्यासाठी 7 बारा उतारा काढण्यासाठी रोज चकरा मारत होते मात्र 7 बारा दुरुस्ती न झाल्याने अस्वस्थ अवस्थेत 23 जुले रोजी तलाठी व्ही पी नागरगोजे यांच्या पाथरी येथील सज्जावर त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात शासकीय यंत्रणा जबाबदार असून त्यांच्यवर कारवाई झाल्याशिवाय आणि मदत मिळाल्याशिवाय प्रेत न हलवण्याचा निर्णय घेतला होता. शेवटी कारवाई चे आश्वासन दिल्यानंतर प्रेत गावी नेण्यात आले.

दरम्यान या प्रकरणी उपजिल्हाधिकारी पाथरी व्ही एल कोळी यांनी तलाठी व्ही पी नागरगोजे यांना जमीन महसूल अधिनियम 166 चे कलम 155 चे तुरा येथील शेतकऱ्याचे प्रकरण विहित मुदतीत दाखल न केल्याचा ठपका ठेवत 24 जुले रोजी निलंबित केले.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूRevenue Departmentमहसूल विभागparabhaniपरभणीagricultureशेती