शहरं
Join us  
Trending Stories
1
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
2
सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
3
राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  
4
धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 
5
मराठी दलित साहित्य हा भारतीय साहित्यविश्वाचा आधारस्तंभ - मृदुला गर्ग  
6
मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट
7
कृतिशील, निर्मितीशील असणे हेच जीवनाचे इतिवृत्त - तारा भवाळकर
8
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
9
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
10
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
11
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
12
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
13
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
14
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
15
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
16
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
17
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
18
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
19
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
20
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
Daily Top 2Weekly Top 5

खतांच्या भाववाढीचा शिवसेनेतर्फे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:17 IST

कोरोना आणि सततच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना गहू, ज्वारी, चना, तूर आदी माल लाॅकडाऊनमुळे विकता आलेला नाही. ...

कोरोना आणि सततच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना गहू, ज्वारी, चना, तूर आदी माल लाॅकडाऊनमुळे विकता आलेला नाही. हा माल घरी पडून असल्याने त्याचे नुकसान होत आहे. यातच खरीप हंगामाच्या तोंडावर सर्व रासायनिक खतांच्या किमती कंपन्यांनी वाढविल्या आहेत. यात आयपीएल, महाधन, जीएसएफसी या कंपन्यांनी खतांच्या किमती प्रति बॅग ६०० ते ७०० रुपयांनी वाढविल्या आहेत. यामुळे पेरणीसाठी खत मिळेल का नाही हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या दरवाढीच्या विरोधात शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना मंगळवारी निवेदन सादर केले. शेतकऱ्यांना जुन्या दराने मुबलक प्रमाणात खत उपलब्ध करून देण्यात यावे व वाढलेल्या खताच्या किमती मागे घ्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. याबाबत निर्णय न झाल्यास शिवसेना आंदोलन करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. यावेळी गंगाप्रसाद आनेराव, पंढरीनाथ धोंडगे, अतुल सरोदे, अर्जुन सामाले यांची उपस्थिती होती.