शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
2
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
3
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
4
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
5
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
6
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
7
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
8
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
9
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
10
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
11
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"
13
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
14
"देशात परिस्थिती काय अन् ही थायलंडमध्ये...", नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळे भारती सिंहला रडू कोसळलं
15
व्यवसायातही कोहलीची 'विराट' कामगिरी; फक्त टॅक्सच ६६ कोटींचा भरला; नेटवर्थ किती असेल?
16
अरेच्चा! तालिबान सरकारने अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी, कारण...
17
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
18
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
19
लग्नाच्या पहिल्याच रात्री पती टेरेसवर झोपला, नववधूचा शाळेपासूनचा प्रियकर आला, अन्...
20
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार

पैठण डावा कालवा दुरुस्तीचे काम यांत्रिकी मंडळामार्फत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:13 IST

जायकवाडी धरणात मुबलक पाणी उपलब्ध आहे ; परंतु पैठण डावा कालवा नादुरूस्त असल्याने हे पाणी पूर्ण क्षमतेने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत ...

जायकवाडी धरणात मुबलक पाणी उपलब्ध आहे ; परंतु पैठण डावा कालवा नादुरूस्त असल्याने हे पाणी पूर्ण क्षमतेने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. कारण पैठण कालव्यामध्ये १२२ ते २०८ व शाखा कालवा ७० व इतर शाखा कालव्यामध्ये बऱ्याच प्रमाणावर गाळ साचलेला असल्यामुळे पूर्ण क्षमतेने सोडलेले पाणी देखील गाळामुळे कालव्यातून व्यवस्थित पुढे जात नाही. त्याचबरोबर संबंधित कालव्यावर अनेक गेट नादुरुस्त आहेत. त्यामुळे देखील पाणी योग्य पद्धतीने वितरित न होणे व पाणी वाया जाणे अशा घटना घडत आहेत. त्यासाठी पैठण डाव्या कालव्याच्या गेटची तत्काळ दुरुस्ती जलसंपदा विभागांतर्गत येणाऱ्या नांदेड येथील यांत्रिकी मंडळांच्या वतीने करण्यात यावी. या विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ, मशीन उपलब्ध आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधणे यांनी जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली होती. त्यानंतर कडू यांनी याबाबत जलसंपदा विभागाच्या सचिवांना बोलावून या कालव्याच्या दुरूस्तीचे काम नांदेड येथील यांत्रिकी मंडळामार्फत करा, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष दुरूस्ती कामास सुरूवात कधी होते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.