शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
4
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
5
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
6
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
7
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
8
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
9
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
10
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
11
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
12
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
13
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
14
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
15
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
16
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
17
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
18
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
19
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
20
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर

पुलावरील खड्ड्याने वाहनधारकांचे जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:12 IST

परभणी-जिंतूर या महामार्गाच्या नवनिर्माणासाठी केंद्र सरकारने २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून मागील दोन वर्षांपासून या ...

परभणी-जिंतूर या महामार्गाच्या नवनिर्माणासाठी केंद्र सरकारने २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून मागील दोन वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू आहे. याच रस्त्यावर परभणी शहरालगत असलेल्या भारतनगर परिसरात जायकवाडी कालव्यावर मोठा पूल उभारण्यात आलेला आहे. या पुलाचे बांधकाम खूप वर्षांचे असल्याने सद्यस्थितीत हा पूल मोडकळीस आला आहे. या पुलाची नव्याने उभारणी करावी, अशी मागणी अनेक वेळा नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली. मात्र, या विभागाने सातत्याने नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. सद्यस्थितीत या पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या पुलावरून वाहनधारकांना वाहने चालविताना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यातच पुलावरील खड्ड्यांमध्ये मागील आठ दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. साचलेल्या पाण्यामुळे पुलावरील खड्डे वाहनधारकांच्या लक्षात येत नाहीत. त्यामुळे अनेक दुचाकीस्वारांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन या पुलाची नव्याने निर्मिती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.