शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : गोदाकाठच्या गावांना तीव्र पाणीटंचाईचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:04 IST

तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावरील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. गोदावरीच्या पात्रातील पाणीसाठ्याने तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका ग्रामस्थांना बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील तीन महिने पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यातील गोदावरीनदीच्या काठावरील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. गोदावरीच्या पात्रातील पाणीसाठ्याने तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका ग्रामस्थांना बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील तीन महिने पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होणार आहेत.पालम तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यात यावर्षी मूबलक पाणीसाठा होता; परंतु, या पाणीसाठ्यातून नांदेडसाठी २० दलघमी पाणी सोडून देण्यात आले आहे. डिसेंबर महिन्यातच पाणी सोडल्याने गोदावरीच्या पात्रातील पाणीसाठा हळुहळू कमी होण्यास सुरुवात झाली होती. नांंदेडला पाणी सोडताना जिल्हा प्रशासनाने गोदावरी नदीच्या काठावरील गावातील पिण्याच्या पाण्याची अजिबात दखल घेतली नाही. त्यामुळे भर उन्हाळ्यात पाण्यासाठी ग्रामस्थांना वनवन भटकावे लागणार आहे. पावसाळा व हिवाळ्यात पाणीसाठा असूनही जिल्हा प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे गोदाकाठच्या गावांना आता पाणीटंचाई भासू लागली आहे. गोदावरीच्या पात्रातील ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरींची पाणी पातळी प्रचंड खालावली आहे. त्यामुळे आता ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी शेतशिवारातील अधिग्रहित पाणीसाठ्यावर अवलंबून रहावे लागणार आहे. गोदावरी नदीचे पात्र जागोजागी उघडे पडले आहे. यामुळे जनावरांना पाणी पिण्यासाठीही पाणीसाठा शिल्लक राहिलेला नाही. नांदेड शहराला पिण्यासाठी पाणी लागते तर गोदाकाठच्या गावातील ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी लागत नाही का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीgodavariगोदावरीriverनदीwater scarcityपाणी टंचाई