शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

परभणी : बोरी येथील टोळीस पोलिसांनी केले हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:17 IST

शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे, सर्वसामान्यांच्या जिवितास धोका निर्माण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे आदी कारवाया करुन गुन्हे घडवून आणणाऱ्या तिघांना जणांच्या बोरी येथील टोळीस पोलिसांनी हद्दपार केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे, सर्वसामान्यांच्या जिवितास धोका निर्माण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे आदी कारवाया करुन गुन्हे घडवून आणणाऱ्या तिघांना जणांच्या बोरी येथील टोळीस पोलिसांनी हद्दपार केले आहे.बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ओंकार दत्तराव चौधरी, विलास जालिंदर चौधरी, जयदीप प्रकाश देशमुख आणि पवन विलास चौधरी यांच्याविरुद्ध २०१५ पासून ते २०१८ पर्यंत बोरी पोलीस ठाण्यात ९ गुन्हे दाखल असून टोळीप्रमुख ओंकार चौधरी याच्याविरुद्ध ६ गुन्हे दाखल आहेत. २०१७ मध्ये ओंकार चौधरी यास तीन महिन्यांसाठी जिंतूर तालुक्यातून हद्दपार करण्यात आले होते. त्यानंतरही तीन दखलपात्र गुन्हे घडवून आणले. २०१८ मध्ये ग्रामस्थ, व्यापारी व महिलांनी या टोळीपासून दहशतमुक्त करावे, असा लेखी अर्जही पोलिसांना दिला होता. त्यावरुन हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला.या प्रकरणात २५ मे रोजी सुनावणी होऊन टोळी प्रमुख ओंकार चौधरी यास १८ महिन्यांसाठी तर विलास चौधरी, जयदीप देशमुख यांना प्रत्येकी १२ महिन्यांसाठी जिंतूर, परभणी, सेलू, मानवत, पाथरी तसेच हिंगोली जिल्ह्यातील औंढा, सेनगाव, वसमत या तालुक्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी काढले आहेत. या आदेशाप्रमाणे हद्दपार व्यक्तींना बोरी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार व पोलीस नाईक सुनील गिरी यांनी ताडकळस येथे नेऊन सोडले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस