शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

परभणी : दुसऱ्या टप्प्यातील १६६ कोटी बँकेकडे वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 00:20 IST

अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी दुसºया टप्प्यामध्ये जिल्ह्याला प्राप्त झालेल्या १९१ कोटी ४८ लाख ३२ हजार रुपयांपैकी १६६ कोटी २४ लाख ३४ हजार रुपये प्रत्यक्ष बँकेकडे वर्ग करण्यात आले असून, बँक प्रशासन प्राप्त झालेल्या यादीनुसार प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी दुसºया टप्प्यामध्ये जिल्ह्याला प्राप्त झालेल्या १९१ कोटी ४८ लाख ३२ हजार रुपयांपैकी १६६ कोटी २४ लाख ३४ हजार रुपये प्रत्यक्ष बँकेकडे वर्ग करण्यात आले असून, बँक प्रशासन प्राप्त झालेल्या यादीनुसार प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे़परभणी जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते़ त्यात कापूस आणि सोयाबीन या नगदी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले़ या शेतकºयांना जिरायती पिकांसाठी ८ हजार रुपये प्रति हेक्टरी याप्रमाणे शासनाने मदत जाहीर केली असून या मदतीचा पहिला टप्पा जिल्ह्यामध्ये वाटप झाला आहे़मागील आठवड्यात १९१ कोटी रुपयांच्या मदतीचा दुसरा टप्पा जिल्ह्याला प्राप्त झाला़ प्रशासनाने प्राप्त झालेली ही मदत तहसीलदारांच्या खात्यावर वर्ग केली़ त्यानंतर तहसीलस्तरावरुन मदतीची ही रक्कम नुकसानग्रस्त शेतकºयांच्या यादीनिहाय बँकांकडे वर्ग केली असून, बँक प्रशासन आता प्रत्यक्ष खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया करणार आहे़ त्यामुळे दुसºया टप्प्यामध्ये बहुतांश शेतकºयांना मदत निधी प्राप्त होईल, अशी आशा निर्माण झाली आहे़ उपलब्ध झालेल्या माहितीनुसार परभणी तालुक्याने ३४ कोटी २१ लाख ८५ हजार रुपये, जिंतूर ३० कोटी ६२ लाख ४५ हजार, मानवत १५ कोटी ६१ लाख ९८ हजार, सोनपेठ ११ कोटी ६१ लाख ३० हजार, गंगाखेड २० कोटी ८२ लाख ३० हजार, पालम १७ कोटी ५८ लाख ५९ हजार अशी दुसºया टप्प्यातील संपूर्ण रक्कम शेतकºयांच्या यादीसह बँकेकडे वर्ग केली आहे़ सेलू तालुक्याला २१ कोटी ४१ लाख ८० हजार रुपये प्राप्त झाले होते़ त्यापैकी १६ कोटी ७८ लाख ६८ हजार रुपये (७८़३८ टक्के) आणि पूर्णा तालुक्याने २१ कोटी ६३ लाख ८८ हजार रुपयांपैकी १८ कोटी ९७ लाख १९ हजार रुपये (८७़६८ टक्के) बँकेकडे वर्ग केले आहेत़२ लाख शेतकºयांना मिळणार लाभ४अतिवृष्टीग्रस्त शेतकºयांसाठी प्राप्त झालेल्या दुसºया टप्प्याची मदत सद्यस्थितीला बँकांकडे वर्ग केली असून, त्यातून १ लाख ९२ हजार ९९५ शेतकºयांच्या खात्यावर ही रक्कम नुकसानी प्रमाणे वर्ग केली जाणार आहे़४त्यामध्ये परभणी तालुक्यातील ३६ हजार ४८३, सेलू १९ हजार ९३६, जिंतूर ३१ हजार १६६, मानवत १६ हजार ६५९, सोनपेठ १४ हजार ३४१, गंगाखेड २८ हजार ३६९, पालम २१ हजार ८८६ आणि पूर्णा तालुक्यातील २४ हजार १५५ शेतकºयांना बाधित पिकांच्या नुकसानीपोटी मदत मिळणार आहे़४त्यामुळे या शेतकºयांना आता अधिक काळ प्रतीक्षा करावी लागणार नसून, लवकरच त्यांच्या बँक खात्यात मदत जमा होणार आहे.तिसºया टप्प्याची प्रतीक्षाच !४अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकºयांना आर्थिक मदतीचे दोन टप्पे जिल्ह्याला आतापर्यंत प्राप्त झाले आहेत. अजूनही अनेक शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित आहेत. या जिल्ह्यात सुमारे तीन लाखांपेक्षा अधिक शेतकºयांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. त्यामुळे दोन टप्प्यांचे वाटप झाल्यानंतरही मदतीपासून वंचित राहणाºया शेतकºयांना तिसºया टप्प्याच्या मदतीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरीbankबँक