शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

परभणी : दररोज होतेय ३ हजार ऊस वाढ्यांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:39 IST

यंदाच्या हंगामात जेमतेम पाऊस झाल्याने परिसरात चाऱ्याची टंचाई निर्माण झाली असून ताडबोरगाव व परिसरामध्ये दररोज तीन हजार वाढ्यांची (ऊस) विक्री होऊ लागली आहे.

राजू पठाडे।लोकमत न्यूज नेटवर्कताडबोरगाव (परभणी) : यंदाच्या हंगामात जेमतेम पाऊस झाल्याने परिसरात चाऱ्याची टंचाई निर्माण झाली असून ताडबोरगाव व परिसरामध्ये दररोज तीन हजार वाढ्यांची (ऊस) विक्री होऊ लागली आहे.कडवळ, मका, संकरित ज्वारी आणि चराईसाठी कुठेही गवत उगवले नसल्याने परिसरात हिरवा चारा शिल्लक नाही. सोयाबीनचे थोडेफार भूस होते, तेही संपत आले आहे. त्यामुळे पशूपालकांसमवेत चाºयाचा गंभीर प्रश्न उभा टाकला आहे. विकत चारा घेऊन जनावरांचे पालन-पोषण करण्याची वेळ पशूपालकांवर ओढावली आहे.यंदाच्या संपूर्ण पावसाळी हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. परिणामी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच चाºयाचा प्रश्न आतापासूनच निर्माण झाला आहे. पशूधन सांभाळणे अवघड झाले असून दररोज शेतकºयांना चारा विकत घ्यावा लागत आहे. सध्या उसाची तोडणी सुरु असून या उसाचे वाढे विक्रीला येत आहेत. ताडबोरगाव आणि परिसरात मोठ्या प्रमाणात वाढ्यांची विक्री होत आहे.जनावरांचे पालन-पोषण करण्यासाठी पशूपालकांनी वाढ्याला पसंती दिली असून दररोज सुमारे ३ हजार वाढ्यांची या भागात विक्री होत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे जनावरे सांभाळणे जिकरीचे झाले आहे.रब्बी ज्वारीवरही संकटअनेक शेतकºयांनी उपलब्ध पाण्यावर चाºयासाठी ज्वारीची पेरणी केली आहे. त्यावरही आता लष्करी अळीचा प्रादूर्भाव झाला असून या अळीने पाते, पोंगे कुरतडून नुकसान केले आहे. यामुळे ज्वारी, मका ही पिके हाती लागणार नसून चाºयाचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत.शेतीला जोड म्हणून म्हैस घेऊन दुध व्यवसाय सुरु केला; परंतु, ओला चारा नसल्याने दररोज विकतचा चारा घ्यावा लागत आहे. परिणामी व्यवसाय अडचणीत सापडला आहे.-संतोष पठाडे, शेतकरीअत्यल्प पावसाळामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच चाºयाचा प्रश्न निर्माण झाला असून शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात.-सुनिता पठाडे, सरपंच

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरी