शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

परभणी : परतीच्या पावसाचा पिकांना बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 00:44 IST

शनिवार व रविवारी जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाने खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस व सोयाबीन पिकांना मोठा फटका बसला आहे़ यामुळे हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शनिवार व रविवारी जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाने खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस व सोयाबीन पिकांना मोठा फटका बसला आहे़ यामुळे हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे़यावर्षीच्या खरीप हंगामात जून ते आॅक्टोबर महिन्यापर्यंत कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर शेतकºयांनी हजारो रुपयांचा खर्च करून कापूस, सोयाबीन ही पिके जोपासली़ विशेष म्हणजे या संपूर्ण पावसाळ्यामध्ये पिकासाठी पोषक पाऊस झाल्याने पिकेही चांगली बहरली आहेत़ त्यामुळे मागील वर्षीची दुष्काळी परिस्थिती बदलून यावर्षी चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा शेतकºयांना होती़ बहुतांश शेतकºयांनी सोयाबीनची कापणी करून शेतामध्ये साठवण केली आहे; परंतु, शनिवार व रविवारी झालेल्या पावसाने या पिकाला मोठा फटका बसला असून, हे सोयाबीन काळे पडत आहे़ त्यातच कापूस पिकाला सध्या बोंडे लागत आहेत़ मात्र दोन दिवस झालेल्या पावसाने कापसाच्या शेतामध्ये पाणी साचले आहे़यामुळे पिकांची बोंडे गळत असून, पीक सुकत आहे़ हजारो रुपये खर्च करून जोपासलेल्या कापूस व सोयाबीन पिकांना परतीच्या पावसाचा मोठा फटका बसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत़ हाता-तोंडाशी आलेला घास परतीचा पाऊस हिरावून नेतो की काय, अशी चिंता जिल्ह्यातील शेतकºयांना सतावू लागली आहे़ या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरी