शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पूर्णा नदीचे पात्र पडले कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 01:09 IST

जिंतूर तालुक्यातील पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणाखाली बांधलेल्या तिन्ही बंधाऱ्यांतील पाणीसाठा संपल्याने नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. परिणामी परिसरातील गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी): जिंतूर तालुक्यातील पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणाखाली बांधलेल्या तिन्ही बंधाऱ्यांतील पाणीसाठा संपल्याने नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. परिणामी परिसरातील गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.येलदरी धरणातून तीन जिल्ह्यांमधील शहरी व ग्रामीण भागाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र यावर्षी धरण परिसरातच टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. येलदरी धरणाखाली तीन बंधारे बांधले असून या बंधाºयात एप्रिल महिन्यापर्यंत पाणीसाठा राहतो.मात्र यावर्षी बंधाºयातील पाणी नोव्हेंबरमध्येच संपले आहे. परिणामी नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे या भागातील सावळी, घडोळी, हिवरखेडा, केहाळ, चिंचखेडा, आमदरी, ब्रह्मवाडी, सावंगी म्हाळसा आदी गावांमधील शेतकरी, ग्रामस्थ अडचणीत सापडले आहेत. जनावरांच्या चाºयाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.पाणवटे, ओढे, नदीतील डोह आटल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.दरम्यान, जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी व चाºयासाठी येलदरी धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी शेतकºयांतून केली गेली आहे.या संदर्भात जिल्हाधिकाºयांना निवेदनही देण्यात आले आहे.येलदरी धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने परिसरात खरीप आणि रबीच्या पेरण्या झाल्या नाहीत. त्यामुळे चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे.जनावरे कशी जगवावीत, असा प्रश्न पशुपालकांसमोर असून येलदरी प्रकल्पातून टप्प्या टप्प्याने १२ दलघमी पाणी पूर्णा नदीत सोडावे, अशी मागणी शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीriverनदीWaterपाणी